Breaking News

Tag Archives: congress

बंद लखोट्यातील अहवालाचे काय? जलवाहीनीबाबत मनपा औरंगाबादने चार आठवड्यात निर्णय घ्यावा- सर्वोच्च न्यायालय

औरंगबाद : प्रतिनिधी समांतर जलवाहीनी प्रकरणा बाबतीत मनपा औरंगाबाद आणि कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी लिमिटेड यांनी तडजोड करण्याचा निर्णय चार आठवड्यात घ्यावा आणि ही अंतिम संधी दोघांनाही एका आदेशा द्वारे सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच दिली असुन तशी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने दिले. १ एप्रिल …

Read More »

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी …

Read More »

राष्ट्रपतींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला तेव्हा मोदींनी काय केले ? काँग्रेसवर जातीवादाचा आरोप करणाऱ्या मोदींना महाजन यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय असल्यानेच काँग्रेस टीका करत असल्याचा आरोप केला. पण याच भाजपने देशाचे राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंद यांना मंदीरांना भेटी देताना पुजाऱ्यांकडून गाभाऱ्यात प्रवेश देण्यास नकार देत होते. त्यावेळी पंतप्रधान काय करत होते असा खोचक सवाल काँग्रेसचे …

Read More »

लक्षवेधी आंबेडकर-शिंदे लढतीसह चव्हाण, निंबाळकर-पाटील यांचे भवितव्य पणाला दुसऱ्या टप्प्यातील १० जागांसाठी गुरूवारी मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लक्षवेधी लढत ठरणार असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर विरूध्द सुशीलकुमार शिंदे यांच्यासह नांदेडमधील अशोक चव्हाण, बीडमधील प्रितम मुंडे आणि उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांचे भवितव्य उद्या गुरूवारी ईव्हीईएम मशिन्समध्ये बंद होणार आहे. …

Read More »

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »

…तर मग नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल ! विनोद तावडेंच्या आरोपाला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्ष खोटं बोलून …

Read More »

मनोमिलन मेळावे झाले पण भाजप-सेनेत मिलन काही होईना पाडापाडीच्या राजकारणाला सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपा-शिवसेनेत युती झाल्याची घोषणा भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जरी घोषणा करत मनोमिलन मेळावे घेण्यात आले. परंतु या मनोमिलन मेळाव्याने भाजप कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची मने काही जुळलेली नसून भाजप कार्यकर्त्ये शिवसेनेच्या उमेदवाराला तर शिवसैनिक भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा …

Read More »

चौथ्या टप्प्यात २८६ पुरूष आणि ३७ महिला उमेदवार १७ लोकसभा मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात १७ मतदार संघामध्ये ३२३ उमेदवार राहिले आहेत. यात २८६ पुरूष तर ३७ महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मतदार संघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार – ११ उमेदवार (९ पुरूष,२ महिला), धुळे- २८ (२५पुरूष,३ महिला), दिंडोरी-८ (७ पुरूष, १ महिला), नाशिक-१८(१५पुरूष, ३ महिला),पालघर- १२ (११ पुरूष, १ महिला), भिवंडी-१५ (१५पुरूष,० महिला), कल्याण-२८(२५पुरूष, ३ महिला), ठाणे-२३(२१ पुरूष, २ महिला), मुंबई उत्तर-१८(१७ पुरूष, १ महिला), मुंबई उत्तर-पश्चिम-२१ (१९ पुरूष,२ महिला), मुंबई उत्तर …

Read More »

उमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी उपदेश देऊ नये १५ लाख, दीडपट हमीभाव, दरवर्षी दोन कोटी कोटी नोकऱ्यांचे काय ते सांगा? अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही …

Read More »

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »