राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली …
Read More »स्थलांतर थांबवा, राज्यपाल कोश्यारी यांचे आदेश राज्यपालांनी केली सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला हातावर पोट असणाऱ्या कामगारांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपापल्या मुळ गावी जाण्यास सुरुवात केली. मात्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या कामगारांनी मिळेल त्या वाहनाने, पायी चालत आपले गाव गाठण्यास सुरुवात केली. परंतु अशा पायी जाणाऱ्यांच्या …
Read More »