Breaking News

Tag Archives: eknath shinde

अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही मराठवाड्यावर अन्यायच, दिलेला शब्द पाळलाच नाही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी ठराव आता पुढील अधिवेशनात

विधिमंडळाच्या परिसरात आमदारांच्या वर्तणूकीबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणी विधिमंडळाच्या आचारसंहितेचा भंग होत असल्याने विरोधक महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्या सत्ताधारी आमदारांवर अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी कारवाई करावी अशी मागणी करत काँग्रेस नेते …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, म्हणूनच मोठमोठे प्रकल्प उभारतात… सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी उपाय योजना करणार

प्रकल्पग्रस्त जमिनी देतात म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी माध्यमातून त्यांना उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवर होणार कारवाई विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले संकेत

केंब्रिज विद्यापीठात स्वा.सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांनी काल राहुल गांधी यांच्या वक्तव्यप्रकरणी आंदोलन करताना गांधी यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारो आंदोलन केले. त्यातच सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालाची तात्काळ दखल घेत राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय …

Read More »

अजित पवारांचा हल्लाबोल, विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल सत्ता टिकवण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु

नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल …

Read More »

अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधा कृषी मंत्री अब्दुल सत्तार पोहोचले धुळे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे पाहणीसाठी पोहचले

मागील आठवडाभरात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपल्याने हाता तोंडाशी आलेली पिके हातची निघुन गेली. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकल्याचे चित्र दिसू लागले. याप्रश्नी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठविला. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत …

Read More »

हिंदू नव वर्षारंभांचे निमित्त साधत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले “मनसे” संकेत गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीत मनसे कार्यालयाला दिली भेट

हिंदूत्वाचा नारा देत राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच गुढी पाडवा सणानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज अचानक मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार असल्याचे मनसे संकेत तर नाही …

Read More »

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत अंतिम करणार शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान …

Read More »

सरकारी कर्मचारी संघटनेच्या संपाचा तिढा सुटलाः मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली माहिती

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

नाना पटोलेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खोचक टोला, राज्यात टाईमपास सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारकडे इच्छाशक्तीच नाही

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे …

Read More »