Breaking News

Tag Archives: eknath shinde

रामदास कदम यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी आता बोलणार फुटीर गटाच्या नेतेपदीही लगेच वर्णी

जसजशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी जवळ येत आहे तसतसे बंडखोर गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या राजकिय धक्के देत हादरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने या दोघांसह माजी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाची नवी कार्यकारणी म्हणजे कॉमेडी सर्कस सीजन-२ फुटीर गटाला अधिकारच नसल्याचा लगावला टोला

सर्वोच्च न्यायालयात २० जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातील शिवसेना पक्षच हिसकावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यादृष्टीकोनातून शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या …

Read More »

एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना हायजॅक? नवी कार्यकारीणी जाहिर उध्दव ठाकरे यांना धक्का

मागील १५ ते २० दिवसापासून शिवसेनेतील आमदार, त्यानंतर जुने कार्यकर्त्ये, माजी नगरसेवक यांच्यानंतर आता खासदारांना सहभागी करून घेण्यासाठी अंतिम प्रयत्नात असलेल्या एकनाथ शिंदे गटाने आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारीणी रद्द करत नवी कार्यकारीणी जाहिर केली. विशेष म्हणजे या नव्या राष्ट्रीय कार्यकारीणीत शिवसेना पक्षप्रमुख पदावर उध्दव ठाकरे …

Read More »

शिवसेनेतील १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे गटात? ऑनलाईन बैठकीला हजेरीची चर्चा राष्ट्रपती निवडणूकीनंतर नवे वळण

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा देण्याच्या मागणीवरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन तट निर्माण झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यातच आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने राष्ट्रपती पदासाठी आजच मतदान होत असल्याने शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीला गेलेले. मात्र आज एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीला शिवसेनेच्या एकूण १८ …

Read More »

उध्दव ठाकरे आले फुल्ल अॅक्शन मोडवर, बंडखोर समर्थकांवर कारवाईचा बडगा विश्वनाथ भोईर यांच्यापाठोपाठ भावना गवळी, संजय राठोड धक्का

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर त्यांच्यासोबत संजय राठोड हे गेले तर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांच्या कृतीचे समर्थन करत उध्दव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी जुळवून घ्यावे असे आवाहन केले. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरी खपवून घ्यायचे नाही अशी भूमिका उध्दव ठाकरे …

Read More »

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जे गेले त्यांचा शोक करायचा नाही पण… गैरसमज झाले असतील तर दूर होतील आणि पुन्हा नदीचा प्रवाह सुरु होईल

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर अनेक माजी नगरसेवकांसह शिवसैनिक त्यांच्या गटात सहभागी होत आहेत. तर काहीजण उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत राहणार असल्याचे जाहिरपण सांगत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे …

Read More »

बंडखोरी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा फैसला “या” तारखेला शिवसेनेच्या १६ आमदारांबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे भवितव्यही ठरणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्पमतात आणले. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …

Read More »

अजित पवार म्हणाले, नगराध्यक्ष- सरपंचच कशाला मुख्यमंत्री, राष्ट्रपतींची निवडही जनतेतून… बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला खोचक सवाल

Ajit Pawar

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडूण देण्याचा फडणवीस सरकारच्या काळातील निर्णय रद्दबातल ठरविला होता. मात्र राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडीने रद्दबातल केलेला निर्णय पुन्हा लागू केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच …

Read More »

संजय राऊत म्हणाले, दोघाचंच मंत्रिमंडळ पाह्यला का? बेकायदेशीर आहे माझी टीका झोंबते ना पण मी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने बोलतोय

राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »