शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. फूटीनंतर सोडून गेलेल्या आमदारांना शिवसेना नेते उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून गद्दार म्हणून संबोधले जात आहे. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीने दिलेली ५० खोके, एकदम ओके ही घोषणा जोरात गाजत आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे यांनी फुटीरांवर …
Read More »