भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय (RBI) च्या अलीकडील हालचाली, विशेषत: पेटीएम पेमेंट्स बँक, IIFL फायनान्स आणि आता कोटक महिंद्रा बँक यासारख्या प्रमुख वित्तीय संस्थांना लक्ष्य करून, संपूर्ण वित्तीय क्षेत्रातील पारदर्शकता आणि अनुपालनावर नियामकाचे लक्ष …
Read More »रिलायन्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल ठरली सर्वाधिक नफा देणारी कंपनी
मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारी कंपनी ठरली आहे. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्राइझ या सातत्याने फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या २६ …
Read More »उद्योगजगताने मोठे, धाडसी, जलद, चौकटीबाहेरचे निर्णय घ्यावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उद्योगपतींना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी कोरोनानंतरच्या काळात मोठ्या, धाडसी, जलद आणि चौकटीबाहेरच्या निर्णयांची अधिक गरज भासणार आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बोलत होते. या चर्चेत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला, केपीएमजीचे संतोष कामथ, …
Read More »