मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …
Read More »