औरंगाबादः जगदीश कस्तुरे शहरातील कांचनवाडी परिसरातील कचरा डेपो हलविण्यावरून शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. त्यातच खासदार चंद्रकांत खैरे यांनी याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने त्यांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बचावार्थ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खैरेंवर टीका केली. त्यामुळे कचरा डेपोच्या प्रश्नावरून …
Read More »
Marathi e-Batmya