नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्म अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा सारख्या काही योजना त्यांच्या भाषणातून वगळल्याचा अर्थ बंद करणे असा होत नाही असे सांगत अधिक बोलणे टाळले. “मी ९० मिनिटे बोलले, आता …
Read More »मनरेगा योजनेत बदल होण्याची शक्यता राज्यांनाही या योजनेत सहभागी करणार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा (MGNREGS) निधीचे लिकेज दूर करण्यासाठी आणि राज्य सरकारांना सक्रिय भागधारक म्हणून सामील करण्यासाठी येत्या काही महिन्यांत केंद्राद्वारे सुधारित केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी एका इंग्रजी संकेतस्थळाला दिली. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “योजनेला त्याच्या उद्दिष्टासाठी फायदेशीर करण्यासाठी आम्हाला राज्यांच्या सक्रिय …
Read More »