Breaking News

Tag Archives: monsoon rain

मुंबईसह उपनगरात २४ तास पावसाचा इशारा मुंबईसह महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर

मान्सूनच्या परतीचा पाऊस मुंबईसह राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरु झाला आहे. काल रात्री पुणे, सोलापूर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, संध्याकाळी सुरु झालेला पाऊस पुढील २४ तास मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघरसह मराठवाडा, विदर्भ आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच …

Read More »

हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट

मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …

Read More »

पुढील पाच दिवस पाऊसः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बरसणार कोकण आणि विदर्भात चार दिवस पाऊस राहणार

भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकणसह, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर चार दिवस पाऊस कोसळणार असल्याचा हवामान अंदाज वर्तविला आहे. राज्यातील कोकणात एकाबाजूला पावसाने चांगलीच हजेरी लावलेली असली तर दुसऱ्याबाजूला राज्यातील अनेक भागात मात्र …

Read More »

ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊसः २६.४२ मिमी बरसला सुर्या नदीला पूर, रात्रभराच्या हजेरीनंतर पुन्हा सकाळपासून पाऊसाची रिपरिप

महाराष्ट्रातील ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच सकाळी ८.३० वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पालघरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला, खूप मुसळधार पावसाचा अंदाज होता, अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघरमधील सूर्या नदीला पूर आल्याने मनोरमधील एक पूल पाण्याखाली गेला आणि वाडा आणि …

Read More »

पुण्यातल्या पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी, झाडंही कोसळली १५ झाडं कोसळल्याची प्राथमिक माहिती, वाहतूक कोंडी

अखेर हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानुसार वादळीवाऱ्यासह मान्सूनच्या पावसाने पुण्याला झोडपलं. पाऊस इतका जोराचा झाला की या पावसात पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर अनेक मार्गावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. या मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे जवळपास १५ झाडं उन्मळून पडल्याचे पाह्यला …

Read More »

पीक विमा अग्रिम, पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करावे

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८१.०७ टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान केवळ २४०५ म्हणजे सरासरी १३.६० टक्के पाऊस पडला आहे. २५७९ पैकी ४४६ महसुली भागात …

Read More »

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार विभाग पाठपुरावा करणार सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी …

Read More »

हवामान खात्याकडून नवा अलर्ट जारी या जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यात ३० ऑगस्टपासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा पावसाच्या अनुषंगाने या हवामान विभागाने पुन्हा नव्याने आज इशारा दिला. आज जारी केलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला …

Read More »

मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. यापूर्वीच ३ ते …

Read More »