मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केल्यानंतर आता भाजप भंडारा-गोंदियामध्येही भाजप आणि राज्य सरकारकडून साम-दाम-दंडभेदाचा वापर करुन पोटनिवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असून शासकीय नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न संबंधित यंत्रणेकडून केला गेल्याचा आरोप करत हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि भाजपला …
Read More »