Breaking News

Tag Archives: rahul gandhi

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

राजकारण्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हावं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मत

पुणेः प्रतिनिधी वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. …

Read More »

मोदींसारख खोट बोलून प्रगती करतो असे सांगायचे नाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका

नागपूर : प्रतिनिधी महिना १२ हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. देशात कोणत्याही वर्गाचे उत्पन्न महिन्याला १२ हजारांपेक्षा कमी नको. भारताच्या २० टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बँक खात्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर पैसे जमा होतील याचं आश्वासन मी तुम्हाला दिले आहे. १५ लाख …

Read More »

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल …

Read More »

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राफेल विमान खरेदीतील घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यातच या घोटाळ्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिसाभूल केल्याप्रकरणाचे वादळ शांत होत नाही तोच राफेल विमान कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता के.के. वेणूगोपाळ यांनी आज मंगळवारी …

Read More »

राहुल गांधी यांनी घेतली स्व.कामत यांच्या कुटुंबियांची भेट स्व. गुरुदास कामत यांच्या आठवणींना उजाळा

मुंबईः प्रतिनिधी माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त्ये स्व. गुरूदास कामत यांच्या निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी कामत कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खर्गे हे ही उपस्थित होते. यावेळी स्व.गुरूदास कामत यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी …

Read More »

काँग्रेसचा पुन्हा गरीबी हटावचा नारा

किमान उत्पन्न हमी योजना ऐतिहासिक व क्रांतिकारी : खा. अशोक चव्हाण मुंबई : प्रतिनिधी गरीबांना किमान उत्पन्नाची हमी देण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेचे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले असून, खा. अशोक चव्हाण यांनी या योजनेला ऐतिहासिक व क्रांतिकारी संबोधले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घोषणेतून …

Read More »

ऑगस्टा वेस्टलँडचा थेट फायदा काँग्रेस आणि गांधी घराण्याला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. त्याने दिलेल्या जबानीत १० टक्के अर्थात १२५ कोटी रूपयांची लाच गांधी कुटुंबातील व्यक्तींना दिल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचे सांगत या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत ईडीने हीच गोष्ट …

Read More »

राफेलच्या निकालाबाबत सरकारने केलेल्या अर्जाबाबत सांगता येणार नाही संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची सारवासारव

मुंबई: प्रतिनिधी संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीप्रश्नी न्यायालयाने दिलेल्या निकालात दुरूस्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्जाबाबत सांगता येणे योग्य होणार नाही. सदरची बाब न्यायालयीन असून न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने सर्व कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. या दस्तऐवज नुसार न्यायालयाचे लेखी आदेश येणे अपेक्षित होते. या आदेशात काही शब्द या कागदपत्राला …

Read More »

राफेलबाबत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब …

Read More »