भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने विधान परिषद, विधानसभा पोटनिवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व …
Read More »भाजपाचा काँग्रेस नेते राहुल गांधींना इशारा, …आधी माफी, मग पाय ठेवा सावरकर प्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. अशातच आता राहुल गांधी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर येऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. …
Read More »त्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी स्पष्टच केले, २०२४ च्या दृष्टीने प्रक्रिया सुरु उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी राहुल गांधी मातोश्रीवर येणार
काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यानंतर गुरुवारी १३ एप्रिल रोजी शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटणार …
Read More »काँग्रेस प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ‘हे’ ६ ठराव मंजूर करत व्यक्त केला निर्धार भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प: नाना पटोले
राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, …
Read More »अदानीमधील २० हजार कोटी कुणाचे ? राहुल गांधी यांचे वर्ड पझल मधून उत्तर काँग्रेस सोडून गेलेल्या पाच जणांचे संबध जोडत साधला निशाणा
हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल बाहेर आल्यानंतर उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबधावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धारेवर धरण्यास सुरवात केली. त्यातच मोदी आडनावाचे सगळे लोक चोर का असतात? हा प्रश्न विचारल्याप्रकरणी राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं. असं असलं तरीही राहुल गांधी हे काही गौतम अदानी यांचा …
Read More »नाना पटोले यांची माहिती; राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा…आमचंही हिंदूत्व पण ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व आम्ही मानतो
कर्नाटक विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारी वाटपाची दुसरी यादी नुकतीच जाहिर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. आता कर्नाटकासोबतच सहा सभा महाराष्ट्रात घेण्यात येणार असून यासंदर्भात १० एप्रिलला ठाण्यात प्रदेश काँग्रेसची …
Read More »अर्थमंत्री सीतारामण यांची टीका, ….आरोप करून तोंडावर पडतात तरीही अदानीच्या २० हजार कोटींच्या गुंतवणूकीवरून पहिल्यांदाच अर्थमंत्र्यांचे प्रत्युत्तर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत निर्मला सीतारमण यांनी टीका केली आहे. अदानी प्रकरणावरून राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी कुठून आले? असा प्रश्न विचारत आहेत. यावर आता निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिले. …
Read More »सुरत न्यायालयाने जामीन दिल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, ही मित्रकाळाच्या विरोधात… राहुल गांधी यांना १३ एप्रिल पर्यंत जामीन
२०१९ साली कर्नाटकातील प्रचारादरम्यान मोदी आडनावाचे लोक चोर असतात का असे वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतच्या खालच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच एक महिना शिक्षेस स्थगिती देत अपील करण्याची परवानगी दिली. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुरत सत्र न्यायालयात खालच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करत जामीनासाठी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, वारसा सांगणारेच अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले असून या राजकिय रणनीतीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजी नगर येथे पहिलीच व्रजमुठ सभेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधी …
Read More »उत्तराखंड मधील त्या महिलेनंतर दिल्लीतील या महिलेने केले राहुल गांधी यांच्या नावे घर केंद्र सरकारच्या कारवाईनंतर जनसामान्यांकडून मिळतोय का प्रतिसाद
साधारणतः एका वर्षापूर्वी उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील एका महिलेने आपली जवळपास पन्नास लाख रूपयांची घरासह संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी सदर महिलेने आपली सगळी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केल्याची कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर आता मोदींच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने …
Read More »
Marathi e-Batmya