मुंबई : प्रतिनिधी दुबईत चित्रपट अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर करण्यात आलेले शासकिय इतमामातील अत्यंसंस्कार हे त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी …
Read More »