Breaking News

Tag Archives: three new law start to implement from tomorrow

केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल म्हणाले, फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग’ विषयावर परिषद

देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला. भारतीय न्याय संहिता २०२३”, “भारतीय साक्ष अधिनियम, २०२३”, …

Read More »