महाराष्ट्रात सर्वच गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत की राज्याला आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका स्पष्ट करत पैशाचे योग्य नियोजन केले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सोलापूरात मराठा आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. …
Read More »