Breaking News

Tag Archives: Uddhav Thackeray criticized on Dharavi redevelopment

उद्धव ठाकरे यांचा टोला, उद्या मुंबईचे नाव बदलून अदानी स्मार्ट सिटी करतील… लाडक्या मित्राचे टेंडर रद्द करा, नव्याने निविदा काढा

राज्यातील महायुती सरकारने आल्यानंतर त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी धारावीच्या पुनर्विकासाची निविदा त्यांच्या लाडक्या मित्राला देण्यात आले. मात्र त्यांच्या लाडक्या मित्रासाठी सध्या विविध सरकारच्या जमिनी आणि प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहीत करून देण्याचा सपाटा ज्या पध्दतीने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावरून सध्या प्रश्ननिर्माण होत आहे की, धारावीचा पुनर्विकास करायचाय की, मुंबईत …

Read More »