लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेः-

धुळे- ६.९२ टक्के

दिंडोरी- ६.४० टक्के

नाशिक – ६.४५ टक्के

पालघर- ७.९५ टक्के

भिवंडी- ४.८६ टक्के

कल्याण – ५.३९ टक्के

ठाणे – ५.६७ टक्के

मुंबई उत्तर – ६.१९ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के

मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात

सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेः-

धुळे- १७.३८ टक्के

दिंडोरी- १९.५० टक्के

नाशिक – १६.३० टक्के

पालघर- १८.६० टक्के

भिवंडी- १४.७९ टक्के

कल्याण – ११.४६ टक्के

ठाणे – १४.८६ टक्के

मुंबई उत्तर – १४.७१ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के

मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

https://x.com/CEO_Maharashtra/status/1792415693809565758

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

धुळे- २८.७३ टक्के

दिंडोरी- ३३.२५ टक्के

नाशिक – २८.५१ टक्के

पालघर- ३१.०६ टक्के

भिवंडी- २७.३४ टक्के

कल्याण – २२.५२ टक्के

ठाणे – २६.०५ टक्के

मुंबई उत्तर – २६.७८ टक्के

मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के

मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के

मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के

मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के

मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

 

https://x.com/CEO_Maharashtra/status/1792423166326809015

About Editor

Check Also

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह १० आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ एप्रिलपासून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र तत्पूर्वीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *