Marathi e-Batmya

शुध्दीकरण वाद पेटला: भाजपा नेते काय म्हणाले?

मुंबई : प्रतिनिधी

पूर्वीश्रमीचे शिवसैनिक तथा भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले. यावरून स्वत: नारायण राणे यांच्यासह भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे.

जाणून घेवूया कोण काय म्हणाले….

याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता  ते म्हणाले की, आतापर्यतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सर्वोत्कृष्ठ काम म्हणजे मी जावून आल्यानंतर शुध्दीकरण करण्याचे जे काम केले ते आतापर्यंतचे काम आहे अशी उपरोधिक टीका केली.

 

Exit mobile version