बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी संसदेत वादळी दृश्ये पाहायला मिळाली. नीट-यूजी पेपरफुटी आणि २० जुलैच्या युवा आंदोलनावरील कारवाईवर बोलू न दिल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर, सरकार आणि काँग्रेसमध्ये सामंजस्य झाले आहे का, असा प्रश्न अखिलेश …
Read More »
Marathi e-Batmya