Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

इराणचे अब्बास अराघची म्हणाले, आमचे लक्ष्य अमेरिकी तळांना, शेजाराऱ्यांना नाही

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इस्रायलशी संघर्ष वाढत असताना, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की तेहरान आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे, शेजारील देशांना नाही. अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत, अब्बास अराघची म्हणाले की इराणचे हल्ले इराणविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन मालमत्तेवर केंद्रित …

Read More »

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “वाहे गुरु” व “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …

Read More »

सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूचा बदला इराण घेणार

रविवारी (१ मार्च २०२६) रोजी इराणी उच्च अधिकाऱ्यांनी त्यांचे मारले गेलेले सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अभूतपूर्व बळकटी वाढविण्याच्या धमकीला झुगारून आखातातील अमेरिकन तळांवर हल्ल्यांचा एक नवा इशारा दिला. तेहरानमध्ये गर्दी जमताच, स्फोटांचे आवाज आले आणि इस्रायली सैन्याने घोषणा …

Read More »

इराणच्या प्रमुख नेते पदी अयातुल्लाह अराफी यांची नियुक्ती

मागील दोन दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरु केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने आज इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच इराणच्या दूरचित्रवाहिनीनेही अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूला दुजोरा देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने अयातुल्लाह …

Read More »

केसांच्या कोंड्यापासून मुक्ती आणि चमकदार केसांसाठी दही लावा

आजच्या धावपळीच्या जीवनात केसांच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. प्रौढांमध्ये तसेच मुले आणि तरुणांमध्ये केस गळणे, कोरडेपणा, दुभंगणे आणि कोंडा हे सामान्य आहे. हे प्रदूषण, ताणतणाव, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि रासायनिक पदार्थांमुळे होते, ज्यामुळे केस आतून कमकुवत होतात. परिणामी, लोक आयुर्वेदिक उपायांकडे वळत आहेत, त्यापैकी एक दही आहे. आयुर्वेदात दह्याला थंड …

Read More »

Nagpur Blast: स्फोटके बनवणाऱ्या कंपनी SBL मध्ये स्फोट

Nagpur Blast

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. काटोल तहसीलमधील रौलगाव येथे असलेल्या SBL एनर्जी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात Nagpur Blast किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती आहे. …

Read More »

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचे निधन: डोनाल्ड ट्रम्प

Iran, Supreme Leader, Ayatollah Ali Khamenei, Donald Trump, Death Rumor, Controversy, Fact-check, Middle East Politics, Global Reaction, Misinformation

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी ( Khamenei ) यांचे निधन झाले आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेचे बॉम्बहल्ला आठवडाभर किंवा आवश्यकतेनुसार सुरू राहतील. “इतिहासातील सर्वात वाईट लोकांपैकी एक खमेनी यांचे निधन झाले आहे,” असे ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी म्हटले …

Read More »

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एएआयबी चा प्राथमिक अहवाल जाहिर

शनिवारी, नागरी उड्डाण मंत्रालयाची चौकशी करणारी शाखा असलेल्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताबाबत २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात कमी दृश्यमानता, VFR (व्हिज्युअल फ्लाइट रूल्स) चे संभाव्य उल्लंघन आणि बारामतीच्या अनियंत्रित विमानतळावरील सुरक्षा त्रुटी आणि विमान पहिल्यांदा झाडावर आदळल्याची माहिती …

Read More »

योगेश कदम यांची माहिती, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी ‘विशेष कृतीदल’

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. बांग्लादेशी घुसखोरांमुळे मुंबईच्या पारंपारिक व्यवसायांवर आणि सुरक्षेवर गदा येत आहे. बांग्लादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंना त्यांच्याच घरातून बाहेर काढत आहेत. हा विषय अत्यंत ज्वलंत असून मुंबईसह राज्याला बांग्लादेशी मुक्त करण्यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावीतील शाहूनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा

भाजपा महायुती सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ असून सत्ताधारी पक्षातील नेते दादागिरी करत आहेतच पण आता पोलीस प्रशासनातील अधिकारीही दादागिरी करत आहे. पोलीस लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. धारावीतील शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहमत मुल्ला इनायत सय्यद यांनी खासदाराशी व रहिवाशांशी उद्धट वर्तणूक करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अशा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसाठी एसओपी तयार करा

महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्यादृष्टीने ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीसंदर्भात आदर्श कार्यपद्धती  एसओपी तयार करण्याचे आदेश देण्यात आले  असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रोपिलिन ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टॅंकर उलटल्याने झालेल्या वाहतूक कोंडीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा, स्पृश्य-अस्पृश्यता माननारा मनुवादी विचार भाजपाचा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. चिपळूण येथे सुरु असलेल्या …

Read More »