Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, पाकिस्तानशी खरी मैत्री विकसित होतेय

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शनिवारी वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यातील सुधारत असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि अमेरिकेसोबत विकसित होत असलेल्या संबंधांना प्रादेशिक शांततेसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हटले. सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगमध्ये बोलताना हेगसेथ म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाशी …

Read More »

कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने

कर्नाटकभरातून काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या अपेक्षित गर्दीमुळे बंगळूरमधील वाहतुकीत व्यत्यय येण्याच्या चिंतेमुळे, भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी जाहीर केले की, ३ जून रोजी होणारा त्यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने पार पडेल. बुधवारी दुपारी ४.०५ वाजता लोक भवन येथे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असलेल्या डी के शिवकुमार यांनी …

Read More »

इराण-अमेरिका युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प निर्णय न घेता व्हाईट हाऊसमधून बाहेर

इराणसोबतच्या संभाव्य करारावर निर्णय घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक या आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. असोसिएटेड प्रेसने ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष दोन तासांच्या बैठकीतून कोणताही निर्णय न घेता बाहेर पडले. शुक्रवारी झालेल्या या बैठकीपूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल …

Read More »

सीबीएसईचा अखेर यु-टर्न, पोर्टलच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने संकेतस्थळ दोनवेळा हॅक

ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसई (CBSE) रविवारी इयत्ता १२वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधील त्रुटी मान्य केल्या आहेत. यापूर्वी मंडळाने म्हटले होते की, निदर्शनास आलेल्या समस्या चुकीच्या URL आणि टेस्टिंग पोर्टलशी संबंधित होत्या, सुरक्षेतील त्रुटींशी नाही. या दाव्याच्या तुलनेत हे …

Read More »

अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमातच कर्जमाफीबाबत कृषी मंत्री भरणे यांचे वक्तव्य

मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. त्यानंतर कर्जमाफी घोषणेची अंमलबजावणीस अद्यापही सुरुवात केली नाही. त्यातच यंदाचा पावसाळा आता तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी करणे आवश्यक बनले आहे. मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा तुटवडा असल्याने आणि विविध प्रकल्पांवर सध्या खर्च सुरु असल्याने कर्जमाफीसाठी पैसा कोठून …

Read More »

१० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, अहिल्यादेवीचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या. अखंड …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे मत, अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, अल्पसंख्याक विभागातील ४०६ रिक्त पदे भरा

राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार …

Read More »

दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या आयएसआय़च्या दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि मुंबई अंडरवर्ल्डमधील घटकांचा समावेश असलेल्या पाकिस्तानस्थित नेटवर्कशी कथितरित्या संबंधित असलेल्या नऊ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी दिल्ली, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या आस्थापना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याची योजना आखत होते. तपासकर्त्यांच्या मते, हा गट सीमेपलीकडील हँडलर्सच्या …

Read More »

सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर

केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर राज्य कारभार चालवत असल्याचे सांगितले. स्मारक उभारणीसाठी योगदान देता आले, हे आपले भाग्य असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली. यावेळी बोलताना …

Read More »

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते, माध्यम विभाग …

Read More »

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश …

Read More »

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा ५,९२९ किलो साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात पुणे प्रकरणातील दारूमध्ये वापरण्यात आलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे. जनतेच्या …

Read More »