Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

उदय सामंत यांची माहिती, मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जात पडताळणीसाठी प्राप्त २१ हजार ५१ अर्जांपैकी १६ हजार ११० प्रकरणांमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात …

Read More »

टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड समवेत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार

राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही फटका बसला आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून MPSC चे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे, पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे खास असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत …

Read More »

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी

डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असून, एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

समाजवादी पार्टी आमदार रईस शेख यांची मागणी, कोस्टल रोडवर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी

सामान्य मुंबईकरांच्या करांमधून बांधण्यात आलेल्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्गा’वर (कोस्टल रोड ) अवघ्या दोन बस चालवणे सामान्य मुंबईकरांशी दुजाभाव आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी उभारलेल्या किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई …

Read More »

एनआयएने दाखल केले आरोपपत्र, लाल किल्ल्यावरील स्फोट हा आत्मघातकी हल्ला

लाल किल्ल्यावरील स्फोट हा आत्मघातकी हल्ला होता; यात आरोपी उमर उन नबी याने स्वतः चालवत असलेल्या  आय20 कारमधून ‘आयईडी’ (IED – सुधारित स्फोटक उपकरण)चा स्फोट घडवून आणला, ज्यामध्ये १० नोव्हेंबर रोजी १५ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आपल्या आरोपपत्रात दिली. व्यवसायाने डॉक्टर आणि फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात …

Read More »

तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या नेतृत्वाखालील युतीला नवे नाव सेक्युलर सोशल जस्टीस व्हिक्टरी अलायन्स

तामिळनाडूमध्ये टीव्हीके (TVK) नेतृत्वाखालील आघाडीला अखेर ‘सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्टरी अलायन्स’ (Secular Social Justice Victory Alliance) असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील दृश्यांमध्ये टीव्हीके प्रमुख विजय, विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK) प्रमुख थोल थिरुमावलवन, मारुमलरची द्रविडा मुन्नेत्र कळघम (MDMK) प्रमुख वायको आणि आययूएमएल (IUML) चे नेते दिसत आहेत. या छायाचित्रात विजय …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची सीजेपीच्या आंदोलनावरून ग्रेटर नोएडाच्या प्रशासनाला विचारणा

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनांबाबत सुरू करण्यात आलेली सर्व फौजदारी कार्यवाही बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही, त्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला नोटीस का बजावण्यात आली, याचे स्पष्टीकरण ग्रेटर नोएडातील अधिकाऱ्यांकडून मागितले जाईल. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, वैवाहिक बलात्कारासाठीचा खटला चालवता येईल का?

वैवाहिक बलात्कार (marital rape) हा गुन्हा ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यापासून सुनावणी सुरू करणार आहे. सध्या, भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७५ मधील ‘अपवाद २’ (Exception 2) अन्वये, वैवाहिक बलात्काराला ‘बलात्कार’ या गुन्ह्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. अशीच तरतूद नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘भारतीय न्याय संहिते’मध्येही (BNS) …

Read More »

राहुल गांधी यांच्या याचिकेवरील सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आमच्यासमोर सगळे समान

राहुल गांधी यांच्यावरील फौजदारी मानहानीच्या खटल्यात, जर तक्रारदाराला हे प्रकरण तातडीने ऐकले जावे असे वाटत असेल, तर त्यांनी ‘त्वरित सुनावणी’साठी अर्ज करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने “आमच्यासमोर सर्वजण समान आहेत” यावर भर दिला आणि ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’चे …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा दावा, भारतावरील जगाचा विश्वास वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची ७.८ टक्के जीडीपी वाढ ही जागतिक अनिश्चिततेच्या काळात देशाचा मजबूत आर्थिक पाया आणि धोरणांचे यश दर्शवते. ते म्हणाले की, भारताच्या जलद आर्थिक वाढीमुळे जगाचा देशावरील विश्वास पुन्हा वाढला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. ते …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज राज्य अतिथी गृह सह्याद्री येथे पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीत प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी “प्रगती प्रकल्प, ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे मत, समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती

पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून २५० पेक्षा अधिक ट्रक इतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार

येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० रुपये कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून  ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले. यावेळी अन्न व नागरी …

Read More »