Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

पंतप्रधान मोदी यांचा दावा, भारतावरील जगाचा विश्वास वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची ७.८ टक्के जीडीपी वाढ ही जागतिक अनिश्चिततेच्या काळात देशाचा मजबूत आर्थिक पाया आणि धोरणांचे यश दर्शवते. ते म्हणाले की, भारताच्या जलद आर्थिक वाढीमुळे जगाचा देशावरील विश्वास पुन्हा वाढला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. ते …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले सात महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज राज्य अतिथी गृह सह्याद्री येथे पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. आज झालेल्या या बैठकीत प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी “प्रगती प्रकल्प, ह्योसंग इंडियाला भांडवली अनुदान …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे मत, समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती

पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून २५० पेक्षा अधिक ट्रक इतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार

येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० रुपये कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून  ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले. यावेळी अन्न व नागरी …

Read More »

हरिष चौधरी यांची स्पष्टोक्ती, जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा

जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय देता येईल, त्यासाठीच काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत. जनगणनेच्या अर्जात एससी-एसटी SC/ST साठी स्वतंत्र उल्लेख आहे परंतु ओबीसी OBC प्रवर्गासाठी वेगळ्या रकान्याची तरतूद …

Read More »

मोजतबा खामेनीच्या मालकीचे लंडनमध्ये दोन अपार्टमेंट, इराणी दूतावास म्हणते, दावा निराधार

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या मालकीचे लंडनमधील इस्रायली दूतावासासमोर दोन अपार्टमेंट आहेत, असा दावा ब्रिटिश राष्ट्रीय वृत्तपत्र ‘द संडे टाइम्स’सह अनेक माध्यमांनी केला होता. हे दावे “पूर्णपणे निराधार” असल्याचे सांगत, भारतातील इराणी दूतावासाने हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मालकीची कुठेही कोणतीही मालमत्ता नाही, असेही दूतावासाने म्हटले आहे. “अयातुल्ला …

Read More »

सत्य निकेतन इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने विद्यापीठ विस्ताराची केली योजना

दिल्लीच्या सत्य निकेतन येथील पेइंग गेस्ट निवासस्थान कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दिल्ली विद्यापीठातील वसतिगृह सुविधांच्या कमतरतेची गंभीर दखल घेतली आहे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या मानवाधिकार संस्थेने दिल्लीचे मुख्य सचिव आणि विद्यापीठ …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना उद्देशून नाराज फुफा जी चा टोमणा

विरोधी पक्षांवरील आपला हल्ला अधिक तीव्र करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सरकारच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नाराज फुफा जी’ म्हणजेच ‘नाराज मामा’ या विशेषणाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या वडोदरा येथे ‘नमो फॉर विक्सित भारत’ कार्यक्रमात ही टिप्पणी केली, जिथे त्यांनी ३५,००० कोटी रुपयांच्या विकास …

Read More »

पंतप्रधान कार्यालयाचा बनावट बॉडीगार्ड जिओ वर्ल्ड प्लाझा मध्ये दोघांना अटक

मुंबईच्या जिओ वर्ल्ड प्लाझा येथे दोन जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी एकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाने जारी केल्याचे भासवणारे एक संशयास्पद ओळखपत्र दाखवले, तर दुसऱ्याकडे परवानाधारक अग्निशस्त्र आढळून आले. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमाच्या काही तास आधी. …

Read More »

सरकारच्या तिजोरीतील खडखडः सांस्कृतिक विभाग वरळीच्या डोममधून प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बॉलीवूड असल्याने आणि इथल्या तारे-तारकांच्या झगमटात मुंबईच्या चंदेरी दुनियेला एक वेगळीच झळाळी येते. आतापर्यंत या झळाळीला शोभल अशाच कार्यक्रमाचे आयोजन राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आतापर्यंत करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी सांस्कृतिक विभागाने ६२ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दरवर्षी वरळी येथील डोम या स्टेडियम सदृष्य …

Read More »

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या या मोर्चात ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज

देशात दोन विचारप्रवाह आहेत, एक विचार सर्व जाती धर्मांना समान हक्क व अधिकार देणारा आहे. स्त्री-पुरुष समानता देणारा विचार आहे, हा विचार संविधानाचा असून तोच विचार काँग्रेस पक्षाचा आहे तर दुसरीकडे मनुस्मृतीला मानणारा, राजसत्ता व धर्मसत्ता मुठभर लोकांच्या हाती असावी हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा विचार आहे. भाजपा, संघाचा हा फॅसिस्ट विचार देशासाठी व …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे

भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावरही भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यशदा, पुणे येथे …

Read More »

साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी कर्जासाठी मंत्री समितीचे अधिकार अधिकाऱ्यांच्या समितीला

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) मार्जिन मनी कर्जासाठी सहकारी साखर कारखान्यांची शिफारस करण्याची प्रशासकीय प्रक्रिया कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एका मंत्रीस्तरीय समितीची आवश्यकता संपुष्टात आणून ही जबाबदारी अधिकाऱ्यांच्या समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी जारी केलेल्या शासकीय ठरावात म्हटले आहे की, “एनसीडीसीकडे शिफारस करण्यात येणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या …

Read More »

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशा उमेदवारांना जात वैधता …

Read More »