Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये

उत्तर भारतीय बिहारी फ्रँटचे नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उदित राज, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेतलेल्या, संविधान न मानणाऱ्या शक्ती आज सत्तेवर

देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला पण या स्वातंत्र्य चळवळीत ज्या शक्तींचा काडीचाही संबंध नाही त्याच शक्ती आज देशात व राज्यात सत्तेवर आहेत. या शक्ती संविधान मानत नाहीत व राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्ष विरोध केला. स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हता याबद्दल या शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक …

Read More »

अभिनेता गोविंदा याचा पत्नी सुनिताला मर्यादेत राहण्याचा दिला सल्ला

सह-कलाकार कोमल राणी स्वर्णकार यांच्यासोबतच्या अलीकडील भेटीगाठींबद्दल पत्नी सुनीता आहुजा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर अभिनेता गोविंदा यांनी त्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. ऑनलाइन फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये, ६२ वर्षीय गोविंदा यांनी सुनीता यांच्यावर कामात हस्तक्षेप करणे, आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे आणि सार्वजनिक टिप्पण्यांमध्ये अयोग्य भाषेचा वापर करणे असे आरोप केले …

Read More »

राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचे नेहरूंच्या फोटोच्या माध्यमातून प्रत्युत्तर

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यासोबत राहुल गांधींनी घेतलेल्या आलिंगनावरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर केलेल्या टीकेवरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत, कारण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जुने फोटो शेअर करून त्यांना या वादात ओढले आहे. निशिकांत दुबे यांनी ‘एक्स’ …

Read More »

अपुऱ्या राजशिष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यंदाही गैरहजर

लाल किल्ल्यावरील ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सलग दुसऱ्या वर्षी गैरहजर राहिले. सूत्रांनुसार, राहुल गांधी आणि खर्गे या दोघांनीही अपुऱ्या राज शिष्टाचारामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. सूत्रांनी सांगितले की, बसण्याची व्यवस्था आणि इतर औपचारिक राजशिष्टाचार त्यांच्या पदांनुसार नव्हता. राहुल …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या खिशातील रूमालांच्या डिझाईनवरून काँग्रेसच्या पवन खेरा यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पोशाखावर, विशेषतः त्यांच्या तिरंगी पॉकेट स्क्वेअरवर, शनिवारी काँग्रेसकडून तीव्र टीका झाली. अनेक काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पॉकेट स्क्वेअरच्या रंगांच्या क्रमावरून त्यांची खिल्ली उडवली आणि तो आयर्लंडच्या ध्वजासारखा दिसतो असा दावा केला. तथापि, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले की, तिरंग्याचे रंग प्रदर्शित करण्याचा …

Read More »

लालकिल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्याकडून दिमागी नक्षल आणि सप्तधाराची घोषणा

गेल्या महिन्यात परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘जनरेशन झेड’ (Gen Z) अर्थात जनरेशन झे च्या आकांक्षा आणि ‘युवा शक्ती’ची ताकद हे केंद्रस्थानी होते. सात-कलमी ‘सप्तधारा’ सुधारणा आराखड्यापासून ते ‘दिमागी नक्षल’ (बौद्धिक नक्षलवाद) म्हणून संबोधलेल्या नवीन धोक्याविरुद्धच्या इशाऱ्यापर्यंत, पंतप्रधान मोदी यांनी लाल …

Read More »

महाराष्ट्रातील ३ लाख तरुणींना रोजगार संधींसाठी राज्यस्तरीय अभियान राबविणार

महाराष्ट्रातील महिलांचा श्रमशक्ती सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि आयपीई ग्लोबल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. आयपीई ग्लोबल लिमिटेड या संस्थेने महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भागीदारीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून संबंधित विभागांकडून यासाठी आवश्यक …

Read More »

८० व्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण १ हजार ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून, विविध क्षेत्रांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात …

Read More »

८० व्या स्वांतत्र दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सिंधू पाणी करार निलंबित करणे राष्ट्र हिताचे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना, “दहशतवादाला आश्रय देणाऱ्या” देशासोबतचा सिंधू पाणी करार निलंबित करणे हे राष्ट्रीय हिताचे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी, एक निर्णायक पाऊल असल्याचे वर्णन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा इशाराही दिला की, दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना “ते कुठेही लपले असले तरी” …

Read More »

अमित शाह यांचे नाव घेतल्या प्रकरणी राहुल गांधी यांना भाजपाची हक्कभंगाची नोटीस

भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …

Read More »

मोदींवरील टीकेवेळी मेलोनी यांचा संदर्भ, सरकारची राहुल गांधी यांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर आदराची अपेक्षा व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात भारताचे इटलीसोबतचे संबंध “सर्वच बाबतीत” विस्तारले आणि बळकट …

Read More »