Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर..

राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या, कार्यक्रमाला बदनाम …

Read More »

साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता सुभेदारी गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील साखरेचे वाढते दर, इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात येणारी साखर व मळी, तसेच …

Read More »

खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमन कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठवा

राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा प्रारूप मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या https://education.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला …

Read More »

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना

टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत …

Read More »

आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्यात यावी आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना यासंदर्भात …

Read More »

पहलगाम प्रकरणी पाकिस्तानस्थित हाफिज सईदला एनआयए पाठविणार नोटीस

पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) न्यायालय समन्स पाठवणार आहे. खटल्यासाठी जम्मू येथील विशेष एनआयए NIA न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देणारे हे समन्स परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवले जाईल. न्यायालयाने यापूर्वीच हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एप्रिल २०२५ …

Read More »

बार कौन्सिलचे सह अध्यक्ष वाय आर सदाशिव रेड्डी यांनी मागितला अध्यक्ष मनन मिश्रा यांचा राजीनामा

बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (बीसीआय) सह-अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी बीसीआयचे अध्यक्ष मनन मिश्रा यांना पत्र लिहून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर व्यवसायाची सर्वोच्च संस्था “अपेक्षित मानकांपासून भरकटली” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या पत्रात, वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी मनन मिश्रा यांना बीसीआय …

Read More »

डीएमके अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी पदाधिकाऱ्यांसाठी बनविली नियमावली

डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी पक्षाच्या पारंपरिक कार्यपद्धतीपासून लक्षणीय बदल करत, अनेक महत्त्वाच्या पदांसाठी वयोमर्यादा आणि दोन टर्मची मर्यादा लागू करून पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल केले आहेत. चेन्नईतील अण्णा अरिवलयम येथे झालेल्या डीएमके कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावांद्वारे या बदलांना मंजुरी देण्यात आली. पक्षाने म्हटले आहे की, …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या दंडाचे पाच कोटी रूपये परत करा

श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ फाऊंडेशनला मोठा दिलासा देत, सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी या आध्यात्मिक संस्थेने भरलेला ५ कोटी रुपयांचा दंड परत करण्याचे आदेश दिले. हा दंड २०१६ मधील एका वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी भरण्यात आला होता, ज्या कार्यक्रमामुळे दिल्लीतील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या यमुना नदीच्या पूरक्षेत्राचे नुकसान झाल्याचा आरोप …

Read More »

राजस्थानात ६११ सरकारी शाळा इमारती शिवाय, सीजेपीच्या अभियाना दरम्यान माहिती

राजस्थानमधील तब्बल ६११ सरकारी शाळा स्वतःच्या इमारतींशिवाय चालत आहेत, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत दिली; यातून राज्यातील शालेय पायाभूत सुविधांमधील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. भाजप सरकारने पायाभूत सुविधांमधील या त्रुटींसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील अशोक गेहलोत सरकारला जबाबदार धरले. झालावाड येथील शाळेतील अपघातानंतर करण्यात आलेल्या लेखापरीक्षणाचा (ऑडिट) संदर्भ देत भाजपने …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर …

Read More »

डॉ अशोक उईके यांची माहिती, आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री …

Read More »

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ : नियुक्ती एका संवर्गातच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ च्या निकालासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकाच उमेदवाराचे नाव एकापेक्षा अधिक संवर्गांच्या गुणवत्ता यादीत आले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती केवळ एका संवर्गातील पदावरच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प

कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर,ऊस,संत्रे,हळद,कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »