Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

६० हजार स्थलांतरीत स्पेनच्या उत्तर आफ्रिकेतील सेउटामध्ये घुसले

अनेक आठवड्यांच्या तयारीनंतर, सोशल मीडियावरील संदेशांनंतर आणि काही स्थलांतरितांच्या मते, मोरोक्कन अधिकाऱ्यांनी दिलेल्या “त्या मार्गाने जा” या निर्देशांनंतर, सुमारे ६०,००० स्थलांतरित दोन दिवसांत स्पेनच्या उत्तर आफ्रिकेतील सेउटा या प्रदेशात घुसले. त्यांनी सागरी सीमा पोहून, कुंपणे चढून या प्रदेशाकडे धाव घेतली. गुरुवार आणि शुक्रवारी सेउटामध्ये झालेल्या या अभूतपूर्व गर्दीमुळे युरोपभर राजकीय …

Read More »

कारोकोरमवरील हिमस्खलनात गिर्यारोहक निर्मल “निम्सदाई” पुर्जा यांचा मृत्यू

पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील काराकोरम पर्वतरांगेतील ब्रॉड पीकवर झालेल्या विनाशकारी हिमस्खलनात प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल “निम्सदाई” पुर्जा यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. हिमस्खलनानंतर ते बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर, निर्मल “निम्सदाई” पुर्जा ज्या ‘एलिट एक्सपेड’ या मोहीम कंपनीशी संबंधित होते, त्यांनी इंस्टाग्रामवरील एका निवेदनातून ही पुष्टी केली. गुरुवारी दुपारी हिमस्खलन झाले तेव्हा …

Read More »

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओतून विद्यार्थ्यांना माफीचे आवाहन तर अभिजीत दीपके यांचा सवाल

आणखी एक दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक इंस्टाग्राम व्हिडिओ. आणि कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांची आणखी एक उपहासात्मक पोस्ट. शुक्रवारी, पंतप्रधान मोदी यांनी आठवड्यात पाचव्यांदा इंस्टाग्रामवर येऊन, आंदोलनादरम्यान आपल्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे सांगितले, तेव्हा अभिजीत दीपके यांनी विचारले की, सरकार आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले …

Read More »

भाजपा नेते शहजाद पूनावाला यांचा मोदींच्या समर्थनार्थ व्हिडिओ, पंतप्रधान मोदी मुळे निराश

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांवर निशाणा साधला. पंतप्रधान हुकूमशहा बनण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत. तसेच, अलीकडील नीट (NEET) आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाची तुलना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमधील असंतोष हाताळण्याच्या कामगिरीशी केली. ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले …

Read More »

जम्मू आणि काश्मिरातील कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून गोळीबार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या छत्तीसगडच्या एका मजुराच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यापूर्वी त्याला त्याच्या धर्माबद्दल विचारले. छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेला दीपक रात्रे (२४) हा, शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात दहशतवाद्यांनी विटभट्टीवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या दोन स्थलांतरित मजुरांपैकी …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार

राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थाना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, तसेच बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण होत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत

राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम …

Read More »

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच  प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित …

Read More »

मंत्रालयातील कँटीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड, उच्च न्यायालयाने मात्र अहवाल फेटाळला

आज शुक्रवारी दुपारी मंत्रालयातील कँटीगवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत तेथील स्थितीचा अहवाल तयार केला. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंत्रालयातील कँटींगची पाहणी करत स्वच्छतेची स्थिती आणि पदार्थाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या टीपण्णीनंतर अन्न व औषध प्रशासनाने मंत्रालयातील कँटींगवर धाड टाकत अस्वच्छता, खाद्यपदार्थांचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, टोलनाक्यावरील भ्रष्ट कारभार, दादागिरी व फास्टॅग मधून दुप्पट वसूलीला आळा घाला

वर्षा गायकवाड

राज्यातील प्रमुख महामार्गावरील टोलवसुली ही वाहन चालक व मालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलवसुली वरून अनेक टोलनाक्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रातील काही टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’  स्कॅनर्स मध्ये बिघाड आहे, टोलची चुकीच्या पद्धतीने दुप्पट कपात केली जात आहे, तर अनेक टोलनाक्यांवर अनधिकृत ‘फास्टॅग’ एजंट्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण टोल नाक्यांवरील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि  स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …

Read More »

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, धर्मेद्र प्रधान यांच्या गृहराज्यातच पेपरफुटीची बातमी

ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …

Read More »

सीजेपीचे अभिजीत दीपके यांची स्पष्टोक्ती, कॉकरोच जनता पार्टी राजकिय दबाव गट म्हणून काम करेल

‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी मतभेद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन सोनम वांगचुक यांचे बलिदान कधीही विसरू शकत नाही आणि आपण दोघेही अजूनही एकाच भूमिकेवर ठाम आहोत. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला; त्यानंतर एका …

Read More »