Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

नाना पटोले यांची मागणी, राज्यात दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्या

राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासह अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे. शेतकरी चिंतेत असून शेतातील पिके करपून गेली आहेत. कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने दुष्काळ जाहीर करुन मदत दिली त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर यांना भरीव मदत द्यावी, जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही नाना पटोले यांना केली. नाना पटोले पुढे …

Read More »

आकाश फुंडकर यांची माहिती, महाराष्ट्रातील कामगार कल्याणकारी योजनांचे सुलभीकरण

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी योजनांचे सुलभीकरण करण्यात आले आहे. निधी संकलनात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेळेवर निधी उपलब्ध होण्याची आवश्यकता असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले. आकाश फुंडकर पुढे म्हणाले की, कामगारांच्या युनिक आयडीसह त्यांच्या स्थलांतराची नोंद एकात्मिक पोर्टलवर ठेवणे आवश्यक आहे. एका …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास कामाच्या नावाखाली मुंबईची तिजोरी साफ करण्याचे काम सुरु असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कामावर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर आहेत. भ्रष्टाचार व टक्केवारीत मग्न असलेल्यांना न्यायालयाने मोठी चपराक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय?

महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, याला मागील १२-१३ वर्षात काळिमा फासला आहे. आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे व वसुली करणे एवढ्याच कामासाठी उरलेले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून याला देवेंद्र फडणवीस यांचा दळभद्री कारभार जबाबदार आहे. राज्यात मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नाही तर सामान्य माणसाचे काय, असा संतप्त प्रश्न विचारून …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात मिरची पूड फेकून बँकेत लूटीचा डाव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका शाखेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून लुटालूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडण्यात आले. सूरज भोजराज बोरकर (वय २८) असे या आरोपीचे नाव असून, तो बी.एस्सी. पदवीधर आणि सध्या बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. …

Read More »

भाजपाचे मुख्यमंत्री सुवेंद्रु अधिकारी यांनी काली मातेच्या पुजेनंतर मांसाहारी जेवणाचा भोग घेतला

कोलकात्याच्या शेकडो वर्षे जुन्या कालीघाट मंदिरात माशांचा ‘भोग’ (नैवेद्य) घेताना दिसल्यामुळे पश्चिम बंगालमधील भाजपाचे मुख्यमंत्री नेते सुवेंदू अधिकारी हे राजकीय आणि सांस्कृतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दुर्गापूजेदरम्यान मांसाहारावरून वाद सुरू असतानाच त्यांनी हा पारंपरिक नैवेद्य ग्रहण केला. शाक्त हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या ‘कौशिकी अमावस्ये’च्या निमित्ताने सुवेंदु अधिकारी यांनी …

Read More »

हुथी बंडखोरांच्या विरोधातील कारवाईतून पाकिस्तानचा काढता पाय सौदी अरेबियाची अमेरिकेकडे धाव

इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या लष्करी आणि तेल सुविधांवर जोरदार हल्ले चढवल्यानंतर, सौदी अरेबियाला आपल्या संरक्षण भागीदारांबाबत एक कटू धडा मिळाल्याचे दिसून येते. हुथींविरुद्धच्या लष्करी कारवाईच्या धमक्यांमधून पाकिस्तानने माघार घेतली आणि ज्या ‘मक्का संरक्षण करारा’ची खूप चर्चा झाली होती त्याबाबतही ते डगमगले; अशा वेळी सौदी अरेबियाने मदतीसाठी अमेरिकेकडे धाव घेतली. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेट दिली तिरुक्कुरल यांच्या तामीळ ग्रंथाची प्रत

नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना प्राचीन तामिळ अभिजात ग्रंथ ‘तिरुक्कुरल’ची रशियन आवृत्ती भेट दिली. ही भेट विशेष महत्त्वाची ठरली कारण या ग्रंथाचा रशियाशी जुना, तरीही फारसा ज्ञात नसलेला संबंध आहे; रशियामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाने शतकानुशतके तिथल्या लेखकांवर आणि विचारवंतांवर …

Read More »

ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट

नवी दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली; या चर्चेत संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर देण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाबाहेर आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन यांचा हा …

Read More »

विप्रोच्या एआयमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली

विप्रोच्या एआय (AI) उपक्रमांमुळे २०,००० कर्मचाऱ्यांच्या उत्पादनाइतकी उत्पादकता वाढली आहे, ज्यांना नंतर भारतीय आयटी फर्ममध्ये पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे, असे कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्याने सांगितले. भारताचा ३१५ अब्ज डॉलर्सचा सॉफ्टवेअर सेवा उद्योग एआय (AI) स्वीकारण्यासाठी धडपडत असताना ही टिप्पणी आली आहे, ज्यामुळे नोकरभरती, सॉफ्टवेअर विकास आणि करारांचे स्वरूप बदलत …

Read More »

ब्रिक्स बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक

ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी सुरक्षेचे चार-स्तरीय कवच (four-layer security cordon) उभारण्यात आले आहे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही नेते अनुक्रमे ११ आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होण्याची …

Read More »

आरएसएसच्या तीन दशक जून्या हिंदूत्व लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करण्यास काँग्रेस आणि मुख्यमंत्री डि के शिवकुमार तयार

कर्नाटकच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळाची (मंत्रिमंडळाची) बैठक पहिल्यांदाच राज्याच्या किनारपट्टीच्या भागात होणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (डीकेएस) यांच्या नेतृत्वाखालील सरकार १८ सप्टेंबर रोजी मंगळुरूमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे. डीकेएस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे पाऊल प्रशासकीय असले, तरी त्यामागे २०२८ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार असलेला एक मोठा राजकीय संदेश दडलेला …

Read More »

मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांच्यासाठी बहुजन समाज पार्टीचे दरवाजे बंद

प्रकाश झा यांच्या २००३ मधील ‘गंगाजल’ चित्रपटात, एसपी अमित कुमार (अजय देवगण) यांनी निलंबित केल्यानंतर इन्स्पेक्टर बच्चा यादव (मुकेश तिवारी) हे आपण पोलीस दलात ‘आहोत’ की ‘बाहेर’ पडलो आहोत, या संभ्रमात आणि व्यथित अवस्थेत सापडलेले दिसतात. काही काळासाठी, मायावतींचे पुतणे आकाश आनंद हे देखील अशाच ‘आत-बाहेर’ होण्याच्या पेचप्रसंगात अडकल्याचे वाटत …

Read More »

दादा भुसे यांचे आश्वासन, जिल्ह्यातील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार …

Read More »