Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

प्रकाश आबिटकर यांची माहिती, सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन

सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे …

Read More »

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित

राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्याकरिता उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील भरती परीक्षा …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, विश्व हिंदू परिषदेने गरबा -दांडियामध्ये घातलेल्या मुस्लिम बंदी संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी

११ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रमध्ये गरबा- दांडिया खेळामध्ये मुस्लिम युवकांना बंदी घालण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने बेकायदा नियमावली जारी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका जाहीर करून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी रविवारी केली. या संदर्भात आमदार रईस …

Read More »

दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा

राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.​ मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात …

Read More »

दिल्लीतील पाच मजली इमारतीच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरु असताना कोसळली

रविवारी सत्य निकेतनमध्ये कोसळलेली पाच मजली इमारत सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी होती आणि इमारत कोसळली तेव्हा तिच्या तळघरात दुरुस्तीचे काम सुरू होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. विद्यार्थ्यांच्या पेइंग गेस्ट निवासस्थान म्हणून वापरल्या जाणाऱ्या या इमारतीला एक तळघर आणि वरचे पाच मजले होते. या …

Read More »

उपपंतप्रधान इशाक दार यांच्याकडून सौदी, तुर्कस्थान आणि इजिप्तशी प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी रविवारी सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादात द्विपक्षीय संबंधांवर तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले. या संवादांमध्ये, इशाक दार यांनी परस्पर हिताच्या घडामोडींचा आढावा घेतला, इस्तंबूलमध्ये नुकत्याच झालेल्या संरक्षण …

Read More »

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संघर्ष अर्थात मारहाण केली. ज्यामुळे वाद विकोपाला गेला. रिलीफ हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरात एका रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक महिला कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना तिला …

Read More »

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नकाशाला भारताचा पाठिंबा, पण सीमा आणि वादग्रस्त भागास मान्यता नाही

भारताने रविवारी संयुक्त राष्ट्र (UN) आमसभेच्या समान-क्षेत्रफळ जागतिक नकाशांच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ठरावाला पाठिंबा दिला, परंतु हे स्पष्ट केले की त्यांचा पाठिंबा कोणत्याही विशिष्ट नकाशा प्रक्षेपणाला किंवा राष्ट्रीय सीमांच्या चित्रणाला मान्यता देत नाही. ४ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने “नकाशा दुरुस्त करा: जागतिक नकाशाशास्त्रीय प्रतिनिधित्वाचे पुनर्संतुलन करणे आणि जगाच्या प्रदेशांचे, …

Read More »

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सत्य निकेतन येथे रविवारी दुपारी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पेइंग गेस्ट निवासस्थानाची पाच मजली इमारत कोसळली, यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोघे गंभीर जखमी झाले. बहु-संस्था बचावकार्य सुरू असताना, बहुतेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना राजधानीतील दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसजवळ घडली. आतापर्यंत आठ …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, जीडीपी वाढला हे कसं शक्य ?

देशातील १३ हजार उद्योगपतींनी देश सोडलाय. आणि ज्या ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून त्यांचे कामकाज सुरु केलं होतं. ते कामकाज आता बंद केलंय. मग किती जणांचे रोजगार गेले असतील? हा डेटा कार्पोरेट मिनिस्ट्रीचा असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी परदेशातून व्हिडीओ करून सांगतात परदेशात जाऊन नका, सोनं खरेदी करू नका आणि …

Read More »

संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान

गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेऊन, येथील नागरिकांच्या …

Read More »

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम करणारी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ग्रामपंचायत आरक्षणातील ‘अपूर्णांकातील जागा मोजण्याची’ पद्धत आणि संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या शून्य असलेल्या प्रभागांमध्ये आरक्षण लागू करण्यास पक्षाने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून मुंबईतील धारावी, रेल्वे, मिठागरांच्या जमिनींपासून बीएमसीच्या मोक्याच्या भूखंड खास लोकांनाच विकले आहेत. २२ BEST डेपो, वरळी लॅबोरेटरी-प्लांट, मदर डेअरी, देवनार व मुलुंड डंपिंग ग्राउंड यांसारख्या सार्वजनिक जमिनी बहाल केल्यानंतर आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलची जमीनही …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली मेट्रोने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स पर्यंत केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सला (SRCC) जाण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला: दिल्ली मेट्रो. एसआरसीसीच्या (SRCC) १०० वर्षांच्या सोहळ्यातील आपल्या भाषणापूर्वी, मोदींनी मेट्रो कार्ड सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला आणि ट्रेनमधील लोकांशी संवाद साधला. प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला, ज्यामुळे त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी हा रोजचा प्रवास …

Read More »