Tag Archives: मेनू कार्डमधील मेनू वरून टीका

राहुल गांधी यांचा आरोप, ब्रिक्स परिषदेतही पंतप्रधान मोदी यांनी मांसाहार करणाऱ्या पाहुण्यांना शाकाहरी जेवण दिले ८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत पण भाजपाकडून मात्र जबरदस्तीने शाकाहारी जेवण करायला भाग पाडते

नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) परिषदेच्या स्नेहभोजनात (गाला डिनर) केवळ शाकाहारी पदार्थ ठेवल्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आणि “८० टक्के भारतीय मांसाहारी आहेत,” असा दावा केला. या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सरकारवर परदेशी पाहुण्यांवर आपल्या …

Read More »