Tag Archives: MEA spokesperson

भारत आणि म्यानमार सीमा मोजणी न झालेल्या भागाची अदला बदली करणार दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या वृत्तावर परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची माहिती

मणिपूरलगतच्या सामायिक सीमेवरील अनेक दशकांपासून सीमांकन न झालेल्या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि म्यानमार संभाव्य भूभाग अदलाबदलीचा (territorial exchange) विचार करत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “सीमेवर असे काही भाग आहेत ज्यांचे सीमांकन अद्याप निश्चित झालेले नाही. त्या क्षेत्रांबाबत …

Read More »

यूकेकडून होर्मुझ सामुद्रधुनी सुरु करण्यासंदर्भात भारतासह ३५ देशांना केले आमंत्रित परराष्ट्र सचिव विक्रम सचिव उपस्थित

युनायटेड किंगडमने (यूके) संघर्षग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बहुपक्षीय चर्चेसाठी भारतासह ३५ देशांना आमंत्रित केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व करत आहेत. “यूकेने होर्मुझ सामुद्रधुनीवर चर्चेसाठी भारतासह अनेक देशांना आमंत्रित केले आहे. …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, काश्मीर प्रश्न द्विपक्षियच व्यापारावरून शस्त्र झाली नसती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही शत्रुत्व संपवण्यास सहमती दर्शविल्याशिवाय व्यापार थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करताना, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी (१३ मे २०२५) सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांशी व्यापाराबाबत कधीही चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील राष्ट्राध्यक्ष …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा

काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …

Read More »

निज्जर हत्येप्रकरणी तीघांना अटक पण भारत-ऑस्ट्रेलियात संबध दुरावलेलेच

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दावा केला की त्यांना भारत-नियुक्त दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित तीन भारतीयांच्या अटकेबद्दल माहिती होती, परंतु कॅनडाकडून याबद्दल कोणताही औपचारिक माहिती दिली नाही. “आजपर्यंत कोणताही विशिष्ट किंवा संबंधित पुरावा किंवा माहिती कॅनडाच्या अधिका-यांनी सामायिक केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पूर्वनिवाडा होत असल्याचे आमचे मत तुम्हाला समजेल. अर्थातच, …

Read More »