मुंबई : प्रतिनिधी फक्त राजकारण करण्यासाठी आणि मते गोळा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणीच्या घोषणा भाजप सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र हे दोन्ही स्मारक केव्हा होणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारला विचारला. रविवारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत बोलताना पंतप्रधानांनी अरबी …
Read More »भाजप सरकारचा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हेतर ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जरी आयोजन केलेले असले तरी या सरकारने यापूर्वीच ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ निर्माण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सोमवारी लोणी येथे शिवजयंती समारोहानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी अनेक मुद्यांच्या आधारे सरकारवर जोरदार तोफ डागली. आज संपूर्ण राज्यात …
Read More »औरंगाबाद पाठोपाठ कोपरगावमध्ये भाजप विरोधात राडा श्रीपाद छिदमच्या वक्तव्याचे पडसाद
औरंगाबाद: प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांनी काढले. त्या निषेधार्थ काल औरंगाबादेत भाजपचे कार्यालय फोडल्यानंतर आज कोपरगांव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने तेथे वातावरण तणावग्रस्त बनले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही …
Read More »नाट्य परिषदेच्या निवडणूकीत नियमभंग होतोय निर्माते राहुल भंडारे यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शखेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये ‘आपलं पॅनल’च्या उमेदवारांनी मतदान केंद्राच्या म्हणजेच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या दालनातच बॅनर लावला आहे. यामुळे इलेक्शन काऊंन्सिल ऑफ इंडिया या कायद्यानुसार निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी करत ‘आपलं पॅनल’मधील सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द …
Read More »मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट नारायण राणे यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणातील नाणार …
Read More »मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी मॅग्नेटिक महाराष्ट्राकरिता इव्हेंट मॅनेजमेंटचे काम गुन्हा दाखल झालेल्या व काळ्या यादीत टाकलेल्या विझक्राफ्ट या कंपनीला देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत या सरकारच्या पारदर्शकतेची लक्तरे लोंबू लागली आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार उठून दिसत आहे असल्याची टीका …
Read More »लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
औरंगाबाद : प्रतिनिधी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज …
Read More »…आणि सक्रिय झालेले भाजप कार्यकर्त्ये शांत झाले पकोडा वादावर पंतप्रधानांच्या चांगल्या कामाचा प्रचार करणारे निरव मोदी प्रकरणानंतर गप्प
मुंबई : गिरिराज सावंत देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या पकोडा व्यवसायाच्या सल्ल्यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले. त्या तापलेल्या वातावरणाला थंड करण्यासाठी कधी नव्हे ते भाजपचे कार्यकर्त्ये सक्रिय झाले. मात्र काही तासातच पंजाब नँशनल बँकेचा घोटाळा उघडकीस आला आणि भाजपच्या …
Read More »एसीबीच्या बेजबाबदारपणामुळे कृपाशंकर सिंह निर्दोष एसीबीच्या महासंचालकांची मात्र चुप्पी
औरंगाबाद : जगदीश कस्तुरे विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१२ साली कृपा शंकरसिंग यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. एसीबी कोर्टाने कृपाशंकरसिंह यांची निर्दोष मुक्तता करत बेजबाबदार कारवाई बद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला फटकारले. या प्रकरणी एसीबीचे महासंचालक विवेक फणसाळकर यांनी मात्र चुप्पी साधली. कोणत्याही …
Read More »गुजरातमध्ये गेलेले आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र मुंबईत आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा ठाम निर्धार
मुंबई : प्रतिनिधी नियोजित मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेण्यास तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत असले तरी हे केंद्र मुंबईत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेच महाराष्ट्रातील गुंतवणूकीस गुंतवणूकदारांकडून पहिली पसंती देण्यात येते. त्यामुळे गुजरातमध्ये गेलेले वित्तीय केंद्र मुंबईत परत आणणार असल्याचा निर्धार …
Read More »
Marathi e-Batmya