Tag Archives: खासदार इम्रान प्रतापगडी

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, देशातील हवा बदलली, भाजपाकडे मुद्दाच नाही म्हणून वंदे मातरम वरून हिंदू-मुस्लीमचा अघोरी डाव पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातही खोडा घालण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, राहुल गांधींना थांबवण्याची चूक करा नका

देशातील वातावण बदलले आहे, जनता आता भाजपा मोदी शाह सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजपा सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचे षडयंत्र रचले आहे. वंदे मातरम वरून भाजपाने सुरु केलेल्या षडयंत्राला बळी पडू नका. देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची …

Read More »