पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताची ७.८ टक्के जीडीपी वाढ ही जागतिक अनिश्चिततेच्या काळात देशाचा मजबूत आर्थिक पाया आणि धोरणांचे यश दर्शवते. ते म्हणाले की, भारताच्या जलद आर्थिक वाढीमुळे जगाचा देशावरील विश्वास पुन्हा वाढला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. ते …
Read More »
Marathi e-Batmya