Tag Archives: शेतकऱ्यांवर जबरदस्ती नाही

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही वारकऱ्यांसाठी सुविधा वाढविणार; शक्तिपीठ महामार्ग, रामरक्षा आंदोलन आणि रमेश म्हात्रे प्रकरणावरही स्पष्ट केली भूमिका

आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून …

Read More »