Tag Archives: १०५ भारतीय व्यक्ती हरवले

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भीषण पुर, नऊ जणांचा मृत्यू तर १०५ भारतीय बेपत्ता घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची ठिकाणे वाहून गेली

नेपाळच्या तिबेट सीमेला लागून असलेल्या उत्तर रसुवा जिल्ह्यात बुधवारी आलेल्या भीषण पुरामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून १०५ भारतीय बेपत्ता आहेत. या पुरामुळे घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची ठिकाणे वाहून गेली आहेत. पुराचे पाणी प्रवाहाच्या दिशेने पुढे सरकत असल्याने, नेपाळला लागून असलेल्या बिहार राज्यामध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला …

Read More »