“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष अमित शाह …
Read More »
Marathi e-Batmya