कॅनडाने २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच ३,३२३ भारतीय नागरिकांना परत पाठवले (deport केले) आहे. ओटावा (कॅनडा सरकार) स्थलांतराचे नियम कडक करत असताना आणि भारतीय विद्यार्थ्यांमधील कॅनडाचे आकर्षण हळूहळू कमी होत असताना, ही संख्या आधीच गेल्या वर्षीच्या विक्रमाच्या जवळ पोहोचली आहे. जानेवारी ते जून या काळात, कॅनडाने जवळपास तितक्याच भारतीयांना परत …
Read More »मुक्त व्यापार करार प्रकरणी कॅनडा आणि भारता दरम्यानची चर्चा पुन्हा सुरु जी-७ परिषदेनंतर मार्क कार्नी आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर चर्चा
भारत आणि कॅनडा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या आधी निलंबित केलेल्या मुक्त व्यापार करारावर (एफटीए) वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. कॅनडातील काननास्किस येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या बाजूला कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील पहिल्या बैठकीत, दोन्ही नेत्यांनी उच्चायुक्तांच्या राजधान्यांमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya