अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर ‘घूमर’ १८ ऑगस्टला रिलीज झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. अभिनेता चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होता. दरम्यान, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे. ‘गदर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आणि ‘OMG 2’ चित्रपट अजूनही …
Read More »मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ‘जेलर’ चित्रपट पाहणार Rajinikanth लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देणार
सुपरस्टार रजनीकांतचा ( Rajinikanth ) ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रजनीकांतसह चित्रपटाची संपूर्ण टीम ‘जेलर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रजनीकांत हा चित्रपट पाहणार असल्याचे वृत्त आहे. रजनीकांत लखनौला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आगामी भेटीबद्दल …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, १६-१८ वर्षे वयोगटातील मुलां मुलींमधील लैंगिक संबध गुन्हेगारीचे? न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा
१६-१८ वर्षे वयोगटातील संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा प्रतिसाद मागितला. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ते १८ वयात संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणाऱ्या वैधानिक …
Read More »मुख्यमंत्र्यांकडून रतन टाटांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार प्रदान उपमुख्मंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवील, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ दिला जात आहे. या पुस्काराचे पहिले मानकरी पद्मविभूषण रतन टाटा ( Ratan Tata ) ठरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने त्यांना …
Read More »पाणी टंचाई : मुंबईच्या सात तलावात फक्त ८३ टक्के पाणी साठा ! पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली असे म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही अशी माहिती महापालिकेच्या जलविभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईची चिंता कायमच राहणार असल्याची शक्यता …
Read More »Defence News : आता सीमेवर पॅराशूटद्वारे रेशन आणि लढाऊ शस्त्रे पोहोचणार ADRDE वाहतूक विमानांाठी हेवी ड्राप प्रणालीचे अनेक प्रकार विकसित केले
भारतीय हवाई दल आता पॅराशूटद्वारे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रेशन आणि लढाऊ शस्त्रे देण्याची तयारी करत आहे. लष्करी रसद क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात, हवाई दलाने शनिवारी एका मालवाहू विमानातून स्वदेशी हेवी ड्रॉप सिस्टीम (HDS) ची चाचणी केली, जी पूर्णतः यशस्वी झाली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) Defence नुसार, ही हेवी …
Read More »धनंजय मुंडे यांनी घेतली आत्महत्याग्रस्त त्या कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी 'त्या' कुटुंबाना तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश;आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात - धनंजय मुंडे
जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हे जाहीर केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली …
Read More »नाना पटोले यांची खंत, ‘एक ही भूल कमल का फुल’च्या पश्चातापाने…. बोट कापण्याचा…. सत्ताधारी पक्षाची दादागिरी जनतेच्या जीवावर उठली
जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान …
Read More »छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर, माणूसकी विसरलो असतो तर पवारांची भेट घेतली नसली बीड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना दिले प्रत्युत्तर
आम्ही माणुसकी विसरलो असतो तर शरद पवारा ( Sharad Pawar ) यांच्या भेटीला आणि आशिर्वाद मागायला गेलोच नसतो असे प्रत्युत्तरच राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. बीड येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माणुसकी विसरले तर जनता धडा शिकवेल असे वक्तव्य केले होते, यावर भुजबळ …
Read More »लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतला हा निर्णय शरद पवार आपल्यासोबत, फोनवरून बोलणे झाले
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya