आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील कासीबुग्गा भागातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की हे मंदिर एका व्यक्तीचे आहे आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात …
Read More »सायबर गुन्ह्यांतील एका आरोपीला सीबीआय टेक सपोर्ट स्कॅम द्वारे जपानी नागरिकांना केले लक्ष्य
सीबीआय अर्थात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सायबर गुन्ह्यातील एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे, जो एका सिंडिकेटचा भाग होता ज्याने “टेक सपोर्ट स्कॅम” द्वारे जपानी नागरिकांना लक्ष्य केले होते. सायबर गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन चक्र-V’ चा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने आरोपीची ओळख द्विबेंदू मोहराणा अशी केली …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »रविंद्र चव्हाण यांचे आवाहन, निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा ‘मविआ’ चा कट उधळून लावा मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण …
Read More »सुधारीत अनुदान योजनेसाठी १४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अल्पसंख्याक विभागाचे मायनॉरिटी विभागाला केले आवाहन
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने …
Read More »सत्याचा मोर्चा शरद पवार इशारा, मतदानाचा अधिकार टीकवायचा असेल तर… मतभेद विसरून एकत्र यावं लागेल
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत ९९ लाख मतदार वाढले. तसेच अनेक ठिकाणी दुबार नावांच्या माध्यमातून मत चोरी करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शप आदी राजकीय पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात …
Read More »राज ठाकरे यांचे सत्याचा मोर्चावेळी आदेश, दुबारवाले दिसले की त्यांना फटकावा आणि मगच… नोंदणीकृत मतदारांपेक्षा दुबार वाल्यांची नावे सर्वाधिक
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »चीनला जायचयं मग व्हिसा पासून या गोष्टी माहित करून घ्या भारतीयांसाठी चीनने तयार केले हे नियम
पाच वर्षांच्या विरामानंतर भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे, भारतीय प्रवाशांना पुन्हा एकदा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील विविध भूदृश्ये, ऐतिहासिक चमत्कार आणि आधुनिक शहरे एक्सप्लोर करण्याची संधी मिळाली आहे. कोलकाता, दिल्ली, ग्वांगझू आणि शांघाय यांना जोडणारे नवीन मार्ग असल्याने, चीनच्या प्रवासात रस वाढत आहे — …
Read More »आरबीआयचा नवा नियम आता बँकांचे संकेतस्थळ Bank.in होणार भारतातील खाजगी आणि सार्वजनिक बँका होणार Bank.in
आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) एक नवीन निर्देश आज (शुक्रवार, ३१ ऑक्टोबर) लागू होत आहे, ज्यामध्ये सर्व बँकांना त्यांच्या अधिकृत वेबसाइट्स ‘.bank.in’ डोमेनवर स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. या निर्णयाचा उद्देश सायबर सुरक्षा वाढवणे, ग्राहकांना फिशिंग घोटाळ्यांपासून संरक्षण करणे आणि डिजिटल बँकिंगवरील जनतेचा विश्वास मजबूत करणे आहे. नवीन नियमानुसार, फक्त …
Read More »
Marathi e-Batmya