राज्यातील अतिवृष्टीचे संकट आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. फेब्रुवारी -मार्च महिन्यात होऊ घातलेल्या बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज …
Read More »मंगल प्रभात लोढा यांची माहिती, ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिवर्षी ७५,००० प्रशिक्षणार्थींना ‘ मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमातून प्रशिक्षित करण्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने निश्चित केले आहे. ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामधून एकूण २,५०६ तुकड्या सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, सामाजिक- राजकीय आंदोलनाच्या ७७ खटल्यांना दिलासा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत घेतला निर्णय
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या २०१ अर्जदारापैकी ७७ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने शिफारस केली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, रा. स्व. संघाने प्रतिगामित्वामध्ये लपलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार रा. स्व. संघाच्या काळ्या टोपीचा; राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचे निवेदन जाहिरपणे सांगितलेले आहे. निसर्ग, नियती त्यांना सुबुद्धी देवो ही प्रार्थना करत आहे. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे अशी आमची अपेक्षा आहे असे …
Read More »चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, कार्यक्रमासाठी नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार जगदीसन चौकशी आयोगाचा अहवाल सादर केल्यानंतर नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार
अभिनेता-राजकारणी विजय यांच्या करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी, ज्यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) घोषणा केली की राजकीय पक्ष आणि इतर संघटनांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. न्यायाधीश अरुणा जगदीसन चौकशी आयोगाने आपला अहवाल …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख गैरहजर
राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मराठवाडा आणि सोलापूरातील धरणातून पाण्याचा विसर्ग पूरपरिस्थितीचा आणि धरणातील विसर्गाची घेतली माहिती
मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …
Read More »माजी सचिव कंवल सिब्बल म्हणाले, अमेरिकेला भारताचे टॅलेंट नव्हे तर निर्यात हवी हॉवर्ड लुटनिक यांचा दावा फेटाळून लावला
माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी रविवारी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर भारताच्या व्यापार पद्धती आणि शुल्क धोरणांबद्दल खोटे आरोप पसरवल्याचा आरोप केला. “अमेरिका भारतासोबत ‘योग्यरित्या’ काय करत आहे? अमेरिकेने भारताला विशेषतः कोणत्या सवलती दिल्या आहेत? तुमचे कमी शुल्क सर्व देशांसाठी होते, विशेषतः भारतासाठी नाही,” …
Read More »जागतिक टॅलेंटच्या शोधात चीनकडून १ ऑक्टोंबरपासून के व्हिसा भारतीय पात्र ठरणार का?
१ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन “के” व्हिसा लाँच करून चीन कुशल प्रतिभेच्या जागतिक स्पर्धेत एक धाडसी पाऊल उचलत आहे. स्थानिक नोकरीची ऑफर नसतानाही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील तरुण परदेशी व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी हा व्हिसा डिझाइन केला आहे. भू-राजकीय विश्लेषक जेम्स वुड यांनी X वरील एका पोस्टमध्ये या …
Read More »
Marathi e-Batmya