Tag Archives: अंश गुप्ताचा अपघाती मृत्यू

वर्षा गायकवाड यांची मागणी, वांद्र्यातील अपघात प्रकरणी कार चालक महिलेला कठोर शिक्षा करा वांद्र्यात कार अपघातात मृत्यू पावलेल्या अंश गुप्ताच्या आई वडिलांची वर्षा गायकवाड यांनी घेतली सांत्वनपर भेट

वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात  ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या अपघाताची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन कार चालक महिलेवर कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह न्याय मिळावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड …

Read More »