Tag Archives: आरक्षण ही एक घटनात्मक तरतूद

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची स्पष्टोक्ती, आरक्षण ही घटनात्मक तरतूद कोणाच्या सांगण्याने ना संपवली ना कोणाला दिली

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणाच्याही मागणीनुसार आरक्षण रद्द केले जाऊ शकत नाही. पिढ्यानपिढ्या सामाजिक भेदभावाला सामोरे गेलेल्या समाजांना पाठिंबा देण्यासाठी हा एक घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना चिराग पासवान यांना, आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणण्याच्या मागणीसाठी जंतर मंतर …

Read More »