Tag Archives: तीन राज्यांचे माजी राज्यपाल

डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेचे संस्थापक माजी राज्यपाल डी वाय पाटील यांचे निधन वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव अर्थात डी वाय पाटील यांचे मंगळवारी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. जवळपास पाच दशकांच्या काळात, त्यांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालयांचे जाळे उभारून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आणि ते …

Read More »