ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya