झारखंडमधील अदानी पॉवरच्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बांग्लादेशातील वीज संकट अधिकच गडद झाले आहे. बांग्लादेशी अधिकाऱ्यांच्या मते, वीज पुरवठा पूर्ववत होण्यास काही दिवस लागू शकतात. बांग्लादेशातील वीज संकट इतके गंभीर आहे की, वीज बचतीसाठी सरकारने गेल्या महिन्यात मॉल आणि बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, …
Read More »
Marathi e-Batmya