राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती, तिसरी आघाडी, मनसे आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूकीत उभे करण्याचा निर्णय अशी पंचरंगी लढत विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. यातील अनेक राजकिय पक्षांच्या उमेदवारी आणि जागा वाटपाच्या संदर्भात अद्याप एकमत झालेले नसताना भाजपाची पहिली यादी आज प्रकाशित दिल्लीहून …
Read More »महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. २२ ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोंबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत असेल. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, महाराष्ट्रात २० नोव्हे. ला तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान, झारखंडमध्ये मात्र दोन टप्प्यात निवडणूका
दसऱा सणाच्या उत्सवानंतर महाराष्ट्रात केव्हांही विधानसभेची निवडणूक जाहिर होणार असल्याची शक्यता मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थाने सातत्याने केली होती. त्यानुसार आज दसरा सणानंतर आज मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसह विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणूकांच्या तारखाही आज जाहिर केल्या. महाराष्ट्रात २० नोंव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी …
Read More »पुन्हा “लेवल प्लेईंग फिल्ड” निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत चुप्पी दोन दिवसीय दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कधी घेणार याचे उत्तर गुलदस्त्यात
मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …
Read More »शरद पवार यांचा टोला, … महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होत नाही हा विरोधाभास शांतता व सामंज्यस राखावे
बांग्लादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं कधी वाटले नव्हते. याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आज समाजातील सर्व घटकांमध्ये एकवाक्यता आणि सामंजस्याची आवश्यकता आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले …
Read More »
Marathi e-Batmya