Tag Archives: मृतांच्या वारसांना तामीळनाडू सरकारकडून नोकऱ्या

मद्रास उच्च न्यायालयाने करूर चेंगरा चेंगरीतील मृतांच्या वारसांबद्दलचा सरकारचा निर्णय रद्द करूर येथील चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या कुटुंबियांच्या वारसांना नोकऱ्या दिल्याचा निर्णय रद्दबातल

करूर चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्या देणारा तामिळनाडू सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. या नियुक्त्यांना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर (PILs) सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. चेंगराचेंगरी प्रकरण सीबीआयच्या चौकशीखाली असून सर्वोच्च न्यायालय या तपासावर देखरेख ठेवत असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने या प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही निरीक्षण …

Read More »