विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेतलेल्या, संविधान न मानणाऱ्या शक्ती आज सत्तेवर आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला पण या स्वातंत्र्य चळवळीत ज्या शक्तींचा काडीचाही संबंध नाही त्याच शक्ती आज देशात व राज्यात सत्तेवर आहेत. या शक्ती संविधान मानत नाहीत व राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्ष विरोध केला. स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हता याबद्दल या शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक …
Read More »अपुऱ्या राजशिष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यंदाही गैरहजर ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला राहिले गैरहजर
लाल किल्ल्यावरील ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सलग दुसऱ्या वर्षी गैरहजर राहिले. सूत्रांनुसार, राहुल गांधी आणि खर्गे या दोघांनीही अपुऱ्या राज शिष्टाचारामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. सूत्रांनी सांगितले की, बसण्याची व्यवस्था आणि इतर औपचारिक राजशिष्टाचार त्यांच्या पदांनुसार नव्हता. राहुल …
Read More »
Marathi e-Batmya