Tag Archives: 21 तामीळनाडूतील भारतीयांशी संपर्क आणि भारतात परत आणले जातेय

नेपाळच्या पुरात २८९ जणांचा मृत्यू तर २८८ भारतीय संपर्काबाहेर तामीळनाडूच्या २१ भारतीयांची मात्र सुटका

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे २८९ जणांचा मृत्यू झाला असून, या संकटात बेपत्ता झालेल्या २१ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने गुरुवारी दिली. त्याच वेळी, २८८ भारतीय नागरिक अद्याप संपर्काबाहेर आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुटका करण्यात आलेले सर्व २१ भारतीय तामिळनाडूचे रहिवासी …

Read More »