विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेतलेल्या, संविधान न मानणाऱ्या शक्ती आज सत्तेवर आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला पण या स्वातंत्र्य चळवळीत ज्या शक्तींचा काडीचाही संबंध नाही त्याच शक्ती आज देशात व राज्यात सत्तेवर आहेत. या शक्ती संविधान मानत नाहीत व राष्ट्रध्वज तिरंग्यालाही अनेक वर्ष विरोध केला. स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नव्हता याबद्दल या शक्तींनी देशाची माफी मागावी. राष्ट्रीय स्वयंसेवक …
Read More »लालकिल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्याकडून दिमागी नक्षल आणि सप्तधाराची घोषणा स्वातंत्र्यदिनी पंचतत्व, आत्मनिर्भर भारत, गती शक्तीनंतर आता मोदींची सप्तधारा ची घोषणा
गेल्या महिन्यात परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘जनरेशन झेड’ (Gen Z) अर्थात जनरेशन झे च्या आकांक्षा आणि ‘युवा शक्ती’ची ताकद हे केंद्रस्थानी होते. सात-कलमी ‘सप्तधारा’ सुधारणा आराखड्यापासून ते ‘दिमागी नक्षल’ (बौद्धिक नक्षलवाद) म्हणून संबोधलेल्या नवीन धोक्याविरुद्धच्या इशाऱ्यापर्यंत, पंतप्रधान मोदी यांनी लाल …
Read More »८० व्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव देशातील १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण १ हजार ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असून, विविध क्षेत्रांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात …
Read More »८० व्या स्वांतत्र दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सिंधू पाणी करार निलंबित करणे राष्ट्र हिताचे शेतकऱ्यांसाठी निर्णयक पाऊल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना, “दहशतवादाला आश्रय देणाऱ्या” देशासोबतचा सिंधू पाणी करार निलंबित करणे हे राष्ट्रीय हिताचे, विशेषतः शेतकऱ्यांसाठी, एक निर्णायक पाऊल असल्याचे वर्णन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा इशाराही दिला की, दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना “ते कुठेही लपले असले तरी” …
Read More »
Marathi e-Batmya