बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (बीसीआय) सह-अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी बीसीआयचे अध्यक्ष मनन मिश्रा यांना पत्र लिहून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर व्यवसायाची सर्वोच्च संस्था “अपेक्षित मानकांपासून भरकटली” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या पत्रात, वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी मनन मिश्रा यांना बीसीआय …
Read More »संयुक्त किसान मोर्चाने मागितला पियुष गोयल यांचा राजीनामा भारत- अमेरिका व्यापारी करारावरून केली मागणी
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. सफरचंद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले की, कापसाच्या आयातीला कोणतीही सूट दिल्यास जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांसाठी ते विनाशकारी ठरेल. शनिवारी (७ फेब्रुवारी, …
Read More »
Marathi e-Batmya