राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छावा चित्रपट आणि मानसिकता तुमची-आमची शिवाजी, संभाजी, आंबेडकर जन्मावा शेजारच्या घरात
साधारणतः १६ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्या काळात दिल्ली आणि संपूर्ण भारतात अनेक शाह्या उदाहरणार्थ, कुतुबशाही, निझामशाही, आदिलशाही आदि शाह्या दक्षित भारतात स्थिर झालेल्या होत्या. तर तिकडे उत्तर भारतात मुगल साम्राज्याचे मांडलिकत्व राजस्थानसह उत्तर प्रदेश, बंगालसह अनेक राज्यांमधील आणि प्रांतांच्या राजे-रजवाडयांनी स्विकारले होते. त्यामुळे त्यातील जे …
Read More »
Marathi e-Batmya