Tag Archives: Students Protest

राहुल गांधी यांचा खोचक सवाल, काल्पनिक संभाषणात रस नाही, फक्त पोलीस कारवाईचे आदेश दिले होते का? ते आदेश कोणी दिले या उत्तरात आम्हाला रस आहे

“काल्पनिक संभाषणांमध्ये रस नाही.” लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा करण्याचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित गोळीबाराचा आदेश कोणी दिला, याचे उत्तर आधी द्यावे अशी मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष अमित शाह …

Read More »

झारखंडमध्ये विधानसभेजवळ विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज सरकार आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये तीन वेळा चर्चा, मागण्या मान्य करण्याचे आवाहन

झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करणारे हजारो नोकरी इच्छुक सोमवारी विधानसभेजवळ पोलिसांशी भिडले. त्यांना विधानमंडळापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर केला. राष्ट्रध्वज आणि भरती परीक्षा रद्द करण्याची व स्वतंत्र चौकशीची मागणी करणारे फलक घेऊन आलेल्या आंदोलकांनी कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक अडथळे ओलांडले. अनेक …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, आंदोलनात अटक केलेल्या १८ वर्षाखालील युवकांना सोडा, कोणतीही सक्तीची कारवाई नका सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय

परीक्षेच्या पेपरफुटीवरून देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेण्यात आलेल्या १८ वर्षांखालील आणि कोणताही गुन्हेगारी पूर्वेतिहास नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशातील भाजपा शासित राज्यांना दिले. तसेच व्यापक अंतरिम उपाययोजनांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने असेही आदेश दिले की, दिल्लीतील जंतर मंतर आणि इतर विविध राज्यांमध्ये कॉकरोच जनता …

Read More »

मोहम्मद जुनैद यांचा आरोप, दिल्ली पोलिसांची ओळख सांगून रात्रभर ताब्यात ठेवले आंदोलकांना जेवण पुरविल्याच्या मुद्यावरून कुटुंबाची चौकशी केली

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी आंदोलनातील एका स्वयंसेवकाने आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांची ओळख सांगणाऱ्या लोकांनी त्याला अडवले आणि त्याचे डोळे बांधून रात्रभर ताब्यात ठेवले. या आंदोलनातील जेवणाच्या व्यवस्थेबाबतचे प्रश्न आणि त्याच्या कुटुंबाची केलेली चौकशी यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. गाझियाबादचे रहिवासी असलेल्या मोहम्मद जुनैद …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, सत्ताधारी प्रधानांचं असं‌ समर्थन करत आहे जणू प्रधान निष्पाप मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसु पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला

जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार – खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर लिहित आहेत. जणू काही प्रधान हे निष्पाप आहेत, चांगलं काम करत असतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यासोबत अन्याय झाला, असा आविर्भाव निर्माण केला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

नसीम खान यांचा इशारा, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी

नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काढण्यात आलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर चांदिवली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य विजयी ‘तिरंगा मार्च’ काढण्यात आला. या तिरंगा मार्चचे नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मंत्री आरिफ नसीम खान तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा

राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? शाळेतल्या शिक्षकांवर कारवाई होते मग पोलिसांवर का कारवाई होत नाही

मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना केला. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. …

Read More »

अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला उशीर का? सोनम वांगचुक राष्ट्राचा विवेक

अभिनेते प्रकाश राज यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचा उपवास सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘राष्ट्राचा विवेक’ असे संबोधले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला होणाऱ्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये, प्रकाश राज यांनी सोनम वांगचुक यांच्या उपवास सोडण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आणि स्वतंत्रपणे …

Read More »