राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे …
Read More »नीती आयोगाचा अहवाल, भारत डेटा कॅपिटल म्हणून पुढे येणार एआय: द अपॉर्च्युनिटी फॉर अॅक्सिलरेटेड इकॉनॉमिक ग्रोथ' या अहवालात दावा
भारत जगातील डेटा कॅपिटल म्हणून उदयास येऊ शकतो, त्याची विशाल लोकसंख्या, भाषिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धता वापरून विश्वासार्ह डेटा इकोसिस्टममध्ये जागतिक बेंचमार्क स्थापित करू शकतो. नीती आयोगाच्या ‘विकसित भारतासाठी एआय: द अपॉर्च्युनिटी फॉर अॅक्सिलरेटेड इकॉनॉमिक ग्रोथ’ या नवीन अहवालानुसार, दर्जेदार, विश्वासार्ह आणि इंटरऑपरेबल डेटा केंद्रस्थानी ठेवून, भारत डेटाची रुंदी, खोली …
Read More »
Marathi e-Batmya