ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्थांनी मोठे योगदान दिले असून राज्यात पंतप्रधान आवास योजना व इतर गृहनिर्माण योजनेंतर्गत लाखो नव्या घरांच्या बांधकामास मान्यता मिळालेली आहे. ही गोष्ट अत्यंत समाधानकारक असून मनरेगा, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान यासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी २० हजार अनुदान द्या खरिपासाठी शेतक-यांना मोफत बियाणे व खते द्या!
राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला …
Read More »छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्विकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती …
Read More »विनायक सावरकर यांचे नाव संरक्षित कराः सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा निर्णय
मंगळवार (२७ मे २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी विचारवंत व्ही.डी. अर्थात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा, १९५० अंतर्गत संरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हजर राहून याचिकाकर्त्याने वैयक्तिकरित्या पंकज फडणवीस यांनी सांगितले …
Read More »एसंशि शिवसेनाचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप महिलेच्या वतीने वकील ठोंबरे यांचा संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांत शिरसाटवर आरोप विवाहित महिलेसोबत लग्न करून मानसिक, शाररीक छळ
मागील काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्यांचे महिलांसोबतच्या अनैतिक संबधाच्या घटनां बाहेर येत आहेत. तसेच त्यासंदर्भात काही व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना आता एसंशि अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याने एका विवाहीत महिलेला तिच्या पतीपासून चारच महिन्यात घटस्फोट …
Read More »भारतीय हवामान खात्याने केलेल्या अंदाजाचा परिणाम कमाई, व्याज दर आणि महागाईवर होणार सर्व भिस्त सर्वसामान्य मान्सूनवर अवलंबित्व
भारतीय हवामान खात्याने (IMD) २०२५ मध्ये ‘सामान्यपेक्षा जास्त’ मान्सूनचा अंदाज वर्तवला असल्याने, अर्थतज्ज्ञांनी सांगितले की या अंदाजामुळे चांगली कापणी होण्याची आशा निर्माण झाली आहे, ज्यामुळे महागाईचा दबाव कमी होईल आणि ग्रामीण वापराला आवश्यक असलेली चालना मिळेल. जून-सप्टेंबर या कालावधीत देशातील वार्षिक पावसाच्या ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडत असल्याने, मजबूत मान्सूनचा …
Read More »अमेरिकेतील अनिवासी भारतीयांमध्ये “वन बिग ब्युटिफुल बिल” या म्हणीचा वापर का करतात भारतातील घरी पैसे पाठविण्याऱ्यांसाठी आणि ३.५ टक्के कर आकारणीसाठी
अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या “वन बिग ब्युटिफुल बिल” मुळे अमेरिकेतून घरी पैसे पाठविणे महाग होऊ शकते, ज्यामध्ये गैर-नागरिकांकडून पाठवल्या जाणाऱ्या सर्व रकमांवर ३.५% कर आकारला जाईल. २०२३-२४ मध्ये भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेपैकी २७.७% रक्कम अमेरिका भारतात पाठवत आहे, परंतु सध्या सरकारला या विधेयकाची फारशी चिंता नाही. अमेरिकेतून पाठवल्या जाणाऱ्या रकमेवर कर …
Read More »संजीव सन्याल यांचा सवाल, दरडोई उप्तादन ३००० डॉलरचे तर जीडीपीही हवा सर्वाधिक जीडिपी सर्वाधिक असणे यांचा सवाल
भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे $३,००० आहे परंतु ते कमीच आहे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य संजीव सन्याल यांनी सोमवारी सांगितले. दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण GDP मध्ये शाश्वत वाढ आवश्यक आहे असे त्यांनी सुचवले. त्यांनी असेही नमूद केले की भारताने गेल्या चार वर्षांत चौथा ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला …
Read More »एनएसईच्या अनलिस्टेड शेअर्समध्ये आयोपीओपेक्षा चांगलीच वाढ नवीनतम्य मूल्यांकनानुासर एक्सचेंज बाजार कॅप ५.२ लाख कोटींचा
सोमवारी एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनलिस्टेड शेअर्सनी २,१०० रुपयांचा उच्चांक गाठला, ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजच्या बहुप्रतीक्षित आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगच्या आधी त्यांची मजबूत वाढ सुरू राहिली. वेल्थ विस्डम इंडियाच्या मते, नवीनतम मूल्यांकनानुसार एक्सचेंजचे बाजार भांडवल (एम-कॅप) सुमारे ५.२ लाख कोटी रुपये आहे. वेल्थ विस्डम इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक …
Read More »भारताबरोबरील व्यापारात अमेरिका तोट्यात नाही तर ८०-८६ अब्ज डॉलर्सच्या नफ्यात संरक्षण उत्पादन विक्री ते वित्तीय सेवांमधून अमेरिकेला मिळतो नफा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान, एका परिचित भाषणात दावा केला होता की अमेरिकेची भारतासोबतची व्यापार तूट १०० अब्ज डॉलर्स आहे. खरा आकडा त्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे – आणि तोही संपूर्ण सत्य सांगत नाही. वस्तू आणि सेवांच्या आकडेवारीनुसार २०२५ च्या आर्थिक वर्षात अमेरिकेला ४४.४ अब्ज डॉलर्सची तूट दिसून येत असली …
Read More »
Marathi e-Batmya