लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी …
Read More »भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहिली आदरांजली
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात …
Read More »मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ते स्पप्न अधुरेच राहणार? विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केली होती घोषणा
राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न …
Read More »अतुल लोंढे म्हणाले, ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली मारकडवाडीतून सुरु झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल
लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन …
Read More »विधानसभा विशेष अधिवेशन उद्यापासून, हंगामी अध्यक्ष पदी कालीदास कोळंबकर विधानसभेचे तीन दिवस अधिवेशन मुंबईत
राज्यात नव्याने सत्तेवर स्थानापन्न झालेल्या संशयातीत बहुमाताचा आकडा गाठणारे भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तास्थानी विराजमान झाले. सांसदिय प्रथेप्रमाणे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्याद्वारे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे आदी गोष्टी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विधानसभेचे खास अधिवेशन …
Read More »राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा आणि जातीमुक्त समाजनिर्मिती… परिवहन दिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत बोलताना व्यक्त केला निर्धार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलताना ‘कोणचेही भक्त बनू नका’ असे का म्हणाले ? संविधान सभेसमोर बोलताना लोकशाहीबाबत दिला होता इशारा
आपल्या कुटुंबातील कोणतीही मोठी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपला निरोप घेताना तिने सर्व कुटुंबीयांना काय सांगितले हे पुन्हा पुन्हा त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांगत असतात. ‘सुखाने राहा, एकमेकांची काळजी घ्या.’ कुटुंबातील एखादी व्यक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ‘ तिची अधिक काळजी घ्या’, असे ही जाणारी व्यक्ती कुटुंबीयांना …
Read More »संसदेत सादर करण्यात आला नवे रेल्वे सुधारणा विधेयकः फायदा काय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत रेल्वे (सुधारणा) विधेयक, २०२४ सादर केले, ज्यामध्ये भारतीय रेल्वेचे कामकाज आणि स्वायत्तता वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले. हे विधेयक रेल्वे बोर्डाला वैधानिक अधिकार प्रदान करण्याचा आणि रेल्वे ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, खाजगीकरण आणि स्वायत्ततेवर होणाऱ्या परिणामांवर वादविवाद दरम्यान. रेल्वे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ …
Read More »पॅन कार्ड नाही किंवा एकाच नावावर अनेक पॅन राहिल्यास बसणार दंड नवा नियम वित्त विभागाकडून लवकरच सुरु होण्याची शक्यता
परमनंट अकाउंट नंबर, किंवा पॅन, भारतातील अनेक दशकांपासून आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पारदर्शकता आणि अनुपालन सुनिश्चित करताना वैयक्तिक करदाते आणि व्यवसाय महत्त्वपूर्ण आर्थिक क्रियाकलापांशी कसे जोडले जातात. कालांतराने, भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत पॅन अपरिहार्य बनले आहे. आता, सरकार याला पॅन PAN 2.0 सह एक मोठे अपग्रेड देत आहे, …
Read More »एक देश एक कर यानंतर आता एक देश एक विद्यार्थी आयडीः अपार काय आहे नेमकी केंद्र सरकारची योजना
२०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे प्रेरित ‘एक देश, एक विद्यार्थी आयडी’ कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य, स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी अर्थात अपार APAAR लागू करण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी पालकांच्या संमतीची विनंती केली आहे. अपार APAAR चे उद्दिष्ट संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक रेकॉर्डचे सुरक्षित डिजिटल स्टोरेज सुनिश्चित करताना शैक्षणिक ट्रॅकिंग आणि दस्तऐवज …
Read More »
Marathi e-Batmya