विशेष बातमी

दक्षिण कोरियात विमान लॅण्डींगवेळी अपघात १२०-१२४ प्रवाशांचा मृत्यू पक्षाने धडक दिली आणि लॅडिंग गेअर मध्ये बिघडले

दक्षिण कोरियाच्या विमानतळावरील धावपट्टीवरून घसरून भीतींला घडकल्याने एका प्रवासी विमानाला रविवारी आग लागली आणि समोरील लँडिंग गियर करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ते एका काँक्रीटच्या कुंपणावर आदळले, आणि विमानाला आग लागली. आणि लँडिंग गियर मध्ये बिघाड झाल्याने ते एका काँक्रीटच्या भिंतीवर आदळले, आणि विमानाला आग लागली. या आगीत किमान १२०-१२४ लोकांचा मृत्यू …

Read More »

महाराष्ट्राचा आदर्श देशातील इतर राज्यांमध्ये मात्र आता राज्यात गुजरात… गुजरातच्या मंत्रालयातील प्रशासनाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या मंत्रालयातही बदल होणार

महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती इंग्रजांच्या काळात असलेल्या म्हैसूर प्रांतातून स्वतंत्र देशाच्या धोरणानुसार भाषावार प्रांत रचनेनुसार झाली. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि गुजरातचा जन्म एकाच दिवशी न होता आधी गुजरातचा तर नंतर महाराष्ट्र निर्मितीचा दिवस साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात जे काही निर्णय़ आणि लोकोपोयोगी व प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. …

Read More »

अजरबैजानचे रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानात कोसळले ३० हून अधिक जणांचा मृत्यू तर ३२ जण बजावले

कझाकिस्तानच्या अकताऊजवळ एका विमानाचा अपघात होण्याची दुर्घटना घडली या विमानाच्या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे तर ३२ जण अपघातातून बचावले आहेत. अझरबैजान एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे एम्ब्रेर १९० विमान बाकू, अझरबैजान येथून ग्रोझनी, रशियाला जात असताना आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात ते कोसळून खाली पडले. कझागिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या …

Read More »

५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण रद्द केंद्र सरकारकडून नो डिटेक्शन पॉलिसी रद्द

केंद्राने आपल्या शासनाच्या अंतर्गत असलेल्या शाळांमधील इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘नो-डिटेन्शन पॉलिसी’ रद्द केली आहे, ज्यामुळे शाळांना वर्षाच्या शेवटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना नापास करण्याची परवानगी दिली आहे. हा बदल २०१९ मध्ये शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्यातील दुरुस्तीनंतर झाला आहे, ज्यामुळे या दोन वर्गांसाठी किमान १८ …

Read More »

महायुती सरकारकडून जमिन वाटपात अदानीचा नंबर झाल्यानंतर आता अंबानीचा… महासेजसाठीच्या जमिनी रहिवाशी वापरासाठी करण्याच्या हालचाली, तर पालघरमध्ये १२५६ एकर जमिन

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या नंतर बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या धारावी पुर्नविकासाचा प्रकल्प निविदा प्रक्रियेत अदानी कंपनीला देण्याच्या खटपटी केल्यानंतर अदानीसाठी मुंबईतील शेकडो हेक्टर मोकळ्या असलेल्या सरकारी जमिनी धारावी पुर्नविकासाच्या नावाखाली अदानीला देऊ टाकल्या. त्यानंतर आता मुकेश अंबानीचा नंबर राज्य सरकारकडून लावला असून मुकेश अंबानी यांच्या कंपनीलाही शेकडो हेक्टर जमिन …

Read More »

कुवैतचा यंदाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान मोदी यांना प्रदान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कार

कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कुवैतचे शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ नागरी पुरस्कार आज पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी त्यांचे कुवैती …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन

राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य

विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …

Read More »

अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …

Read More »

अमित शाह यांच्या डॉ आंबेडकरांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्यावरून संसद तहकूब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झालीय

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची …

Read More »